मित्रांनो या विठ्ठल साठे नावाच्या माणसावर विश्वास ठेवू नका...कारण विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः सांगीतले होते बौद्ध धम्माच्या पतनानंतर भारतामध्ये ब्राह्मणधर्मी लोकांनी बौद्ध समाजाला गुलाम बनवले व त्यांना जातीजातीत वाटून टाकले त्यातलाच नागवंशिय बौद्ध आजचे मांग-महार मित्रांनो हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे असे मला वाटते हा विठ्ठल साठे आपल्या बाबासाहेबांच्या पेक्षा जास्त विद्वान आहे का??याच्या मायाजालात अडकू नका जे दिलय ते आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला दिलय...नमो बुद्धाय जय लहूजी जय भीम जय संविधान 💙✊
तुमच्या सारख्या तथाकथित हिंदू म्हणवून घेणाऱ्या लोकांना कसे समजत नाही की so called हिंदू धर्मात आपल्याला काय मिळाल?? तुम्ही धार्मिक नजरेने बघत राहिला की तुम्ही ब्राह्मणांनी लिहिलेल्या काल्पनिक कथाकहान्यांमध्ये तूमचा इतिहास शोधायला लागता जरा तार्किक व्हा आणि खरा इतिहास जाणू लागा मग समजेल आपला नागवंशिय बौद्ध इतिहास...मित्रा कुठल्याही ब्राह्मणधर्मी लोकांनी आपल्याला कधीच कही दिलेल नाही जे दिलय ते आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला दिलंय....मित्रा हे ब्राह्मणवादी लोक आपल्याला आपला खरा इतिहास समजू देत नाही आपल्या दलित समाजाला एकत्र येवू देत नाही त्यांना समजले आहे जर दलितांना त्यांचा खरा इतिहास समजला तर ते एक नवी क्रांती घडवून आणल्या शिवाय राहणार नाहीत...जय शिवराय जय महात्मा फुले जय लहूजी जय भीम जय अन्नाभाऊ जय संविधान.....नमो बुद्धाय 💙✊
मूळ सभ्यता बौद्ध आहे ते सांगा ना साठे साहेब नागवंशिय मातंग समाज आणि सर्व दलित जाती आहेत हे सांगा ना कशाला जैनांचं सांगता ब्राह्मणधर्मी लोकांनी लढवय्ये बौद्धांना गुलाम केले कारण भारत बौद्धमय होता राहिला प्रश्न जैन मतावलंबी लोकांचा तर ते सुरूवातीपासूनच अल्पसंख्याक आहेत...जैन समाज नक्कीच तुम्हाला नोटा देत असेल तरच तुम्ही खुळचट बाता करत आहात जर मातंग समाज जैन धर्मातील वंश आहे तर याचे प्रमाण काय?? हे पहा समाज बांधवांनो आपला मातंग समाज हा खूप भावनिक आहे आणि खूप अंधभक्ती करणारा , अशिक्षित, पिछडलेला,शोषित आणि ब्राह्मणवादी मानसिकतेचा शिकार झालेला आहे आपली उच्चता सांगताना त्यांना तर्क नाही तर मनघडंत कहान्यांची गरज लागते त्यातलेच हे मानसिक रोगी विठ्ठल साठे (जैन मतावलंबी )अशा लोकांपासून सावध रहा आणि आपल्या बहुजन महापुरूषांच्या विचारांवर चाला...मातंग समाज चालेल तर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर कारण तेच आपले मुक्तीपीठ आहेत त्यांनी दाखवलेल्या बौद्ध धम्मातच आपला खरा सन्मान आहे...बांधवांनो आपल्या पूर्वजांचे चुकले त्यांनी ब्राह्मणधर्माचा वेळीच त्याग करायला हवा होता...नमो बुद्धाय जय लहूजी जय भीम जय संविधान 💙🖋💪✊🙏
At the 20.45 why the last parth was missing where is one more point ples add that part and re upload this video .. Make sure that all parts will be included or not cheque the part that missing and re upload it ..
Jay Hind Jay Bharat Jay Maharashtra Jay Shri Ram Jay Maharashtra Jay Shri Ram Jay Maharashtra Jay Shri Ram Jay Maharashtra Jay Shri Ram Jay Maharashtra Jay Shri Ram Jay Maharashtra Jay Shri Ram Jay Maharashtra