ह.भ.प.बाळु महाराज गिरगांवकर यांचे किर्तन खुप छान सुंदर पंढरीच्या माऊली महंती समजली आहे, शुभविवाह मध्ये अन्नाची नासाडी, अन्न वाया जात हे फार दुदैवी बाब आहे आपल्या किर्तन खुप छान सुंदर संदेश सर्व मानव समाजाला दिशा देणारा आहे,जय विठ्ठल माऊली,जय हरी विठ्ठल माऊली 🙏🙏
आजकाल पोरी ही दाह संस्कार करतात . काही फरक पडत नाही . टायर , रॉकेल ह्या साठी टाकते की आर्थिक अडचण असते म्हणून . म्हंजे ते पापी आहेत असे नाही अहो सोडा हे अंध श्रध्दे चे डोज देणे . हिंदू ह्यामुळे च कमजोर झाला. स्वतः ची सोय हा येकाच धर्म आहेकारे .