आपल्या संस्कृती मध्ये आहाराचे तीन प्रकार आहेत, राजसी, सात्विक, तामसी राज्यांनी राजसी आहार घ्यावा सामान्यांनी सात्विक आहार घ्यावा आणि अंगमहिनती कष्टकरी लोकांनी तामसी आहार घ्यावा पण आता सामान्य माणूस राजासी राहणी मान जगू पाहत आहे आणि तामसी आहार घेत आहे, त्यामुळे सर्व डायबिटीस आणि इतर अनेक आजाराने पडीत आहे, आणि विचाराने निचता गाठत आहे
गांD तुझी, मांसाहार करा पण फालतू कारण देवू नका, आताच्या कलियुगात सात्विक जीवन अंगिरकरण कठीण आहे पण निदान प्रयत्न तरी करा, देवाने जगण्याचा हक्क सर्व सजीवांना दिला आहे,
मासाहार चांगला वाइट चे ज्ञान नका देऊ. अष्मयुगात मासाहार खाऊनच मानसाचा पुढे विकास झाला.आणि जी शाकाहारी चे ज्ञान पजळत आहेत ते मासाहरीचेच औलादी आहेत आणि निघाले मासाहार वाइट म्हणायला 😂
अरे भाऊ जेव्हा माणूस आदिमानव होता तेव्हा काही देव येऊन मासे पकडून खायचे का काय तेव्हा पण चाललेलं होतं ना नीट आपण आता मासे पकडतो त्यामुळे जीवनसाकाळी बिघडलेली आपण जास्त जितकं खाऊ तेवढेच लोक जास्त करून मासे पकडणारे यामुळे तर माशांच्या प्रजाती कित्येक विलुप्त झालेले आहे त्यामुळे आपल्या धर्माने सांगितले की शाकाहार करावा मांसाहारामुळे माणूस चिडचिडा होतो राग येतो त्याला त्यामुळे सगळ्यांनी शाकाहार करावा ज्यांना हे आवडले त्यांनी लाईक करा