सन्मानिय पंतप्रधान भारत सरकार सप्रेम *प्रेम नमस्कार मी आपणास नम्र विचार मांडतो भारताची अर्थव्यवस्था उत्तम* ठेवण्याचं आपण मोठे कार्य करीत आहात या बाबत आपले शतशः प्रणाम.भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आपणास काही कठोर पावले उचलावी लागली त्यामुळे काही उच्चभ्रू समाजाचा वाईटपणा घ्यावा लागला, असो याबरोबरच सर्व सामान्य जनतेला तसेच युवा वर्गाला ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारेल याची काळजी घेतली तर नक्कीच भारतातील अर्थव्यवस्था मध्ये चांगलं परिणाम दिसून येईल. अपणाकडे जे काही पक्षाचे किंवा सरकारी मदनीस आहेत त्यांनी सर्व समाज घटकाचां सर्वसामान्यांचा आर्थिक प्रगती होईल याचा विचार करणे खूप गरज आहे, बेरोजगारी , कृषी क्षेत्रात उत्पन्न वाढविण्यासाठी कमी क्षेत्र असणारे छोटे शेतकरी याना मूलभूत पूरक उद्योग सोई सवलती उपलब्ध करून देणे, माध्यमाची चुकीची प्रसिध्दी यामुळे सरकारची विश्वासहर्यावर जनता विचार करते व शंकास्पद पाहत आहे, सर्वसामान्य जनतेची सुरक्षा, वाहतूक व्यवस्था ,इंधन दर ,सर्वसामान्य व शेतकरी वर्ग याचेवर लादण्यात आलेले GST कर , भ्रष्टाचार, माझा देश याबाबत चांगली भावना तयार करणे , समाजामधील जातीचे राजकारण यापेक्षा सर्वामध्ये आपापसात मानवतेची आपुलकीची सहिष्णू वातावरण निर्माण झाले पाहिजे, यामधील कार्यप्रणाली व कार्यपद्धतीत बदल आवश्यक आहेत.भारतातील शिक्षण व्यवस्था आंतरराष्ट्रीय दर्जा नुसार बदलणे, महत्वाचे भारताला विकासाची दिशा दिली असे सर्वसामान्य समाज व्यक्ती यांनी पेनशनर याना त्याचे हक्क देणे ही सुध्दा सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे याचा विसर झाला की सरकार बाबतचे मत परिवर्तन होते व पक्ष व सरकारला यशस्वी होण्यास रोखते असे पुष्कळ घटक आहेत की सरकार आपले पक्षाचे माध्यमातून उत्तम बदल घडवू शकते. सद्या पेन्शन मुद्दा इतका महत्वाचा आहे की पेनशनर भारतात एकूण लोकसंख्येच्या 35 टक्के मतदान करीत आहेत eps 95 वृद्ध व्यक्ती यांना सुध्दा त्याचे उतार वयात कोणताही आधार नसलेमुळे त्याचा प्रश्नाला प्राथमिकता देवून सरकारने सोडविला पाहिजे. आज या गोष्टीला 13 वर्ष झाली , कोशियारि कमिटी निर्णय झाला परंतु सरकारने लागू केला नाही कितीतरी वृद्ध penshionar उपासमारीने मरण पावले, रोज पेन्शनार 300 हून अधिक पेन्शनार स्वर्गवासी होतात, सरकारने eps 95 ही योजना आणली ,सरकारने सुधारित वेतन आयोग मंजूर करून वेतनात सुधारणा केली परंतु eps 95 मध्ये आजपर्यंत कोणतीही सुधारणा केली नाही,ज्या कर्मचारी यांनी भारत देशाला विकासात हातभार लावला याना सरकारने चुकीचे पेन्शन नियम लावून पेन्शनार बुजुर्ग लोकांना अजूनही सुधारित पेन्शन नाही हे सरकार मानवता दृष्टिकोन ठेवून काम करीत नाही असे दिसते, राजकीय नामदार आमदार, मंत्री याना मात्र विधान सभा पटलावर विषय घेतला की लगेच मंजूर केला जातो याला कोणत्याही पक्षाचा विरोध नाही , ही एक प्रक्रियांमध्ये बदल करा याचे प्रथम सर्व सामान्य जनतेतून पुरस्कृत करा खर्चा बाबत जनतेतून मतदान घ्या ही खरी अर्थव्यवस्था पक्षाला सरकारला वाटले व पटलावर ठेवले की मंजूर होते कारण विरोधी पक्ष सुध्दा तितका प्रबळ असावा लागतो असो काही शासनाचे निर्णय हे आश्चर्यकारक कसे, कारण आपली जनता कधीही आक्षेप घेत नाही, ज्या जनतेचे पैसे वापरून आपण निवडून येतात त्या पेन्शनार वृद्ध लोकांच तडपडून मृत्यू होतो असे कसे हे सरकार कशी आंतरराष्ट्रीय दर्जाची भारताची प्रगती करणार. एक पेणसूनार प्रश्न सोडवू शकत नाही.हे कुणासाठी सरकार आहे. असो, आपले सरकारी सहाय्यक तसेच पक्षातील संसद मित्र यांनी आपले सर्व सामन्याचे प्रश्नाचे योग्य निराकरण समाधान केले तर भारत देश हा आंतरराष्ट्रीय पातळीवर काही क्रमानं पुढे येण्यास मदत होईल आपण आपली सर्व सामान्य जनतेमधील एक सूक्ष्म गोपनीय यंत्रणा ठेवून याबाबतचे सरकारने स्वतः निर्णय घेतले पाहिजेत, असे माझे नम्र मत व विनंती आहे. आपला कृपाभिलाशी शोषित पेन्शनार, महाराष्ट्र
सन्मानिय पंतप्रधान भारत सरकार सप्रेम *प्रेम नमस्कार मी आपणास नम्र विचार मांडतो भारताची अर्थव्यवस्था उत्तम* ठेवण्याचं आपण मोठे कार्य करीत आहात या बाबत आपले शतशः प्रणाम.भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आपणास काही कठोर पावले उचलावी लागली त्यामुळे काही उच्चभ्रू समाजाचा वाईटपणा घ्यावा लागला, असो याबरोबरच सर्व सामान्य जनतेला तसेच युवा वर्गाला ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारेल याची काळजी घेतली तर नक्कीच भारतातील अर्थव्यवस्था मध्ये चांगलं परिणाम दिसून येईल. अपणाकडे जे काही पक्षाचे किंवा सरकारी मदनीस आहेत त्यांनी सर्व समाज घटकाचां सर्वसामान्यांचा आर्थिक प्रगती होईल याचा विचार करणे खूप गरज आहे, बेरोजगारी , कृषी क्षेत्रात उत्पन्न वाढविण्यासाठी कमी क्षेत्र असणारे छोटे शेतकरी याना मूलभूत पूरक उद्योग सोई सवलती उपलब्ध करून देणे, माध्यमाची चुकीची प्रसिध्दी यामुळे सरकारची विश्वासहर्यावर जनता विचार करते व शंकास्पद पाहत आहे, सर्वसामान्य जनतेची सुरक्षा, वाहतूक व्यवस्था ,इंधन दर ,सर्वसामान्य व शेतकरी वर्ग याचेवर लादण्यात आलेले GST कर , भ्रष्टाचार, माझा देश याबाबत चांगली भावना तयार करणे , समाजामधील जातीचे राजकारण यापेक्षा सर्वामध्ये आपापसात मानवतेची आपुलकीची सहिष्णू वातावरण निर्माण झाले पाहिजे, यामधील कार्यप्रणाली व कार्यपद्धतीत बदल आवश्यक आहेत.भारतातील शिक्षण व्यवस्था आंतरराष्ट्रीय दर्जा नुसार बदलणे, महत्वाचे भारताला विकासाची दिशा दिली असे सर्वसामान्य समाज व्यक्ती यांनी पेनशनर याना त्याचे हक्क देणे ही सुध्दा सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे याचा विसर झाला की सरकार बाबतचे मत परिवर्तन होते व पक्ष व सरकारला यशस्वी होण्यास रोखते असे पुष्कळ घटक आहेत की सरकार आपले पक्षाचे माध्यमातून उत्तम बदल घडवू शकते. सद्या पेन्शन मुद्दा इतका महत्वाचा आहे की पेनशनर भारतात एकूण लोकसंख्येच्या 35 टक्के मतदान करीत आहेत eps 95 वृद्ध व्यक्ती यांना सुध्दा त्याचे उतार वयात कोणताही आधार नसलेमुळे त्याचा प्रश्नाला प्राथमिकता देवून सरकारने सोडविला पाहिजे. आज या गोष्टीला 13 वर्ष झाली , कोशियारि कमिटी निर्णय झाला परंतु सरकारने लागू केला नाही कितीतरी वृद्ध penshionar उपासमारीने मरण पावले, रोज पेन्शनार 300 हून अधिक पेन्शनार स्वर्गवासी होतात, सरकारने eps 95 ही योजना आणली ,सरकारने सुधारित वेतन आयोग मंजूर करून वेतनात सुधारणा केली परंतु eps 95 मध्ये आजपर्यंत कोणतीही सुधारणा केली नाही,ज्या कर्मचारी यांनी भारत देशाला विकासात हातभार लावला याना सरकारने चुकीचे पेन्शन नियम लावून पेन्शनार बुजुर्ग लोकांना अजूनही सुधारित पेन्शन नाही हे सरकार मानवता दृष्टिकोन ठेवून काम करीत नाही असे दिसते, राजकीय नामदार आमदार, मंत्री याना मात्र विधान सभा पटलावर विषय घेतला की लगेच मंजूर केला जातो याला कोणत्याही पक्षाचा विरोध नाही , ही एक प्रक्रियांमध्ये बदल करा याचे प्रथम सर्व सामान्य जनतेतून पुरस्कृत करा खर्चा बाबत जनतेतून मतदान घ्या ही खरी अर्थव्यवस्था पक्षाला सरकारला वाटले व पटलावर ठेवले की मंजूर होते कारण विरोधी पक्ष सुध्दा तितका प्रबळ असावा लागतो असो काही शासनाचे निर्णय हे आश्चर्यकारक कसे, कारण आपली जनता कधीही आक्षेप घेत नाही, ज्या जनतेचे पैसे वापरून आपण निवडून येतात त्या पेन्शनार वृद्ध लोकांच तडपडून मृत्यू होतो असे कसे हे सरकार कशी आंतरराष्ट्रीय दर्जाची भारताची प्रगती करणार. एक पेणसूनार प्रश्न सोडवू शकत नाही.हे कुणासाठी सरकार आहे. असो, आपले सरकारी सहाय्यक तसेच पक्षातील संसद मित्र यांनी आपले सर्व सामन्याचे प्रश्नाचे योग्य निराकरण समाधान केले तर भारत देश हा आंतरराष्ट्रीय पातळीवर काही क्रमानं पुढे येण्यास मदत होईल आपण आपली सर्व सामान्य जनतेमधील एक सूक्ष्म गोपनीय यंत्रणा ठेवून याबाबतचे सरकारने स्वतः निर्णय घेतले पाहिजेत, असे माझे नम्र मत व विनंती आहे. आपला कृपाभिलाशी शोषित पेन्शनार, महाराष्ट्र
हा व्हिडिओ 10 वर्षा पूर्वीचा भाजप सरकार सत्तेत असताना यापूर्वी 3 वर्ष eps 95 पेन्शन बाबतचा विषय काँग्रेस सरकार सत्तेत होते, आज पर्यंत भारत सरकारने eps 95 पेन्शन बाबतचा प्रश्न सोडविला नाही असे हे आपले भाताचे सरकार की जे अजूनही पेन्शन संबंधी संशोधन करते हे सवेंदशिल सरकार आहे का? NAC संघटन यांनी अशी किती आंदोलन केली याबाबतचे पेन्शन मध्ये कशी सुधारणा केली जाईल याचा सरकारचे सुधारित आकडेवाडी अनुसार प्रस्ताव देण्यात आला, फक्त पेन्शनार याची दिशाभूल करून 13 वर्ष घालविली व यात कितीतरी पेनशनर भुकेने व्याकूळ होऊन देवाघरी गेले असे 13 वर्ष होऊन गेली. आता भाजप सरकारची वेळ आली सर्व मृत्यू झालेले pensionar याचे आत्म्याची भाजप सरकार यांनी शोध घेवून त्यांना माफी मागावी लागेल याचे प्रयचित्त कोण घेणार सरकारने वृद्ध penaionar याची थट्टा केली आत्ता तरी जागे व्हा धर्म निती मानवता याचा विचार करा, देशाची प्रगती करण्यासाठी सर्व नितीमूल्य याचा सर्वांगीण विकास करणेसाठी यशस्वी यशस्वी करावे लागतात.
कमांडो साहब अगर मोदी जी ने केंद्र सरकार ने अपनी पेंशन नहीं बधाई तो यह जान लेना यह गारंटी है आने वाले विधानसभा चुनाव में हम महाराष्ट्र में मैं जलगांव से बोल रहा हूं महाराष्ट्र में एक वोटिंगभी बीजेपी को नहीं करेंगे एक गारंटी है सरकार जब हमारा दुख दर्द नहीं समझती तुम सरकार की बातें नहींमानेंगे मोदी जी कहते हैं सबका साथ सबका विकास सबका विश्वास तो हमारा विकास क्यों नहीं हमारा पैसा हमें दो ताकि हमारा वृद्धावस्था अच्छे आराम से बीत जाए
LIC पेंशन स्कीम मंधे मी रुपये 110/- दर महिना भरत होतो. 1990 ते 2016 पर्यंत. मला 58 वर्षा नंतर रुपये 1198/- पेंशन म्हणून दर महिन्या ला मिळतात. EPFO मंधे आपण दर महिन्याला 1995 पासून दर महिन्याला रुपये 541/- भरून आपल्याला पेंशन दर महिन्याला फक्त रुपये 1336/- मिळते. तेच पैसे (541) मी LIC पेंशन स्कीम मंधे भरले असतें तर मला पेंशन म्हणून रुपये 6300/- मिळाले असतें. म्हणजे रुपये 4964/- दर महिन्याला मी लॉस आहे. तर EPFO रुपये 7500/- दर पेंशन म्हणून द्यायला काही हरकत नसावी. EPFO फ्रॉड आहे कारण मी दर महिन्याला रुपये /-लॉस आहे. त्याच प्रमाणे 65लाख लोकांचे EPFO किती पैसे खात आहे विचार करा.
Mr.Ashok Rawat ji Sir,Ramakant ji, Birendra Singh Ranawatji,Mr.Bhatnagar, has persistently and constantly for last 8 years on behalf of eps95 senior citizens pensioners behalf has met all concerned all officers ,MLA, MP, EPFO,CPFCS,CBT,REgional PFO, Additional CPFC plus PM Modiji twice, for enhancement of eps95 senior citizens pensioners pension enhancement issues to Rs 7500 /- +DA+ Medical benefits.But no BJP Ministers of labour, finance ,PMO even PM gave super false assurances and played mockery of the situation.So on 27 th September 2024 all EPFO offices will be gheraowed all India basis with laks of eps95 pensioners who are victim.So BJP please refresh yourselves that this two crores vote bank , only EVM manipulation and data jugglery will not make you win but actual votes are also required. If positive results reflects on Bank accounts of eps95 pensioners than we will support the BJP or else we will teach them a lesson in ensuing Bidhan Sabha election.
Sir from past ten years we are getting mesage pension is going to increase but not getting EPFO is Making fool more than twenty lac deposit we are getting so low pension
PM ,, Finance Minister,,,, EPF Pention Issue,,,, Orders Issue,,,, Kiya hai kyaa,, Brother.... Our Leaders Are Struggling,,, Any Order From Central Government to EPF ,95,,, That is Only Good News...
आदरणीय राऊत सर आम्ही सर्व २७/९ २०२४ ला हजर राहू. दुसरे असे की मंत्र्यांची पगार व पेन्शन बंद करणे साठी जन जागरण करणे गरजेचे आहे. कारण हे सगळे देश भक्ती करण्यासाठी स्वखुशीने व जनतेचे प्रतिनिधी आहे.
Enough we have waited , it has crossed all limits , now proof of assurances and full proof of enhancement of eps95 pension we will wait upto 30th September 2024 if yes ,enters our Bank Account,if no we will defeat BJP in on Bidhan Sabha election in Haryana Chattisgarh Kashmir and Maharastra, even if they do EVM jugglery and data manipulation.Now no mercy.
राहुल गांधी सभी कर्मचारियों की बात करते हैं लेकिन इपीएफ बालों की बात नहीं करते हैं अगर राहुल जी चाहे तो 24 घंटे में पेंशन का फैसला हो जाएगा मेरा राहुल जी से अनुरोध है कि इस पर ध्यान दें यह आपके बुजुर्ग है आपको बहुत दुआ देंगे
Demand hai hamara PF contribution Vagas kar do with Interest,Rawatji apneko Khali promises abhitak diya hai,ye kya Pension Union hai kya? Ye to Kirana Dukan Jaisab hai,hamari life Kharab kar diya uska hijab de do,abhi ummid nahi hai,jindagi barbad kiya, apnea mistake ho gaya hai Ye kya Union Leader hai kya,
Commander Ashoka rout zindabad Please go ahead Thanks for struggles unbelievable patience to defeat cruel epfo department for grants minimum pension Daily more than 200 Eps95 pensioners are dying wants of food and medicine No confidence upon neither modiji nor prakas javedkar nor cruel epfo department
बीजेपी bhagao. 75oopermonth Minimum पाओ l मोदीजी धोखेबाज है l मोदीजी EPF95 Pensioners ka shatru . Capitalists का मोदीजी supporter हैं l Congress ठीक कहा है l