' अमृतातेही पैजा जिंके ' असे सामर्थ्य असणारी आपली मातृभाषा मराठी.. ती आपल्याल्या बिनचूक व व्यवस्थित बोलता आली पाहिजे. प्रत्येक शब्दाचा अर्थ नीट समजून उमजून व्यवहारात वापर करता आला पाहिजे.अशी आईसारखी प्रिय असणारी आपली मातृभाषा जपणे तिचे संवर्धन करणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.