सर्वांना सविनय जयभिम जय शिवराय जय लहुजी मी हे चॅनल समाजातील जिवंत आणि ज्वलंत प्रश्न तुमच्य समोर मांडण्यासाठी चालु केल आहे आज कुठली ही मिडिया प्रिंट मिडिया आपली गंभीर बातमी जरी असली तरी ती दाखवत नाही हे चॅनल मी पैसा आणि प्रसिद्धी साठी काढत नाहिये ऐक करोड बौध्दांच चॅनल ही माझी संकल्पना मला पुर्ण करुन समाजाचे प्रश्न घेऊन जायच आहे याची दखल घ्यावी ऐका जनाने सबस्क्राईब केल की दहा नातेवाईकांना पण करायला सांगा हिच विनंती मी स्वत गीतकार गायक संगीतकार आहे पण समाजाच देण लागत म्हणुन आणि पत्रकारीतेचा छंद आणि ढोंगी नेत्यांचे नकाब फाडण्या साठी जे समाजाशी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी बेईमानी करतात त्याचा चेहरा समाजा पुढे आनण्यासाठी हे चॅनल आहे 🙏✊🤝💙🧡💛💚 #News News
Ak da manane Advocate Prakash Ambedkar hyana nivdun aana mg jadoo paha ..tey aple SC ST OBC NT Adivasi aani sarvanche Arakshan kaae vachavtil aani aple haqq aplya la kase detil ...baki konich aple Arakshan aplya la midvun denar nahi hey he khare ahe...jase Dr.Babasaheb Ambedkaran ney sarvana saman adhikar dila Arakshan dile tasech Sir Prakash Ambedkar he detil...jai Bhim Namo Buddhaya jai Shivray jai Savidhan jai Maharashtra jai Bharat.❤
गरीब मराठा आणि ओबीसी एससी एसटी एनटी डीटी व्ही जे अल्पसंख्यांक यांना न्याय केवळ बाळासाहेब आंबेडकरचं देऊ शकतात प्रस्थापित नेते देणार नाहीत प्रस्थापित नेते तुमच्यासाठी सत्तेतील जागा कशा काय खाली करून देऊ शकतील देशात 85% बहुजन असूनही सत्तेवर कब्जा बहुजनांचा नाही याचे कारण काय तर बहुजन समाज हा जागृत नाही व प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेला आहे बहुजनांनी मानसिक गुलामगिरी झुगारून दिल्याशिवाय आणि बहुजनांनी जागृत होऊन आपल्या संवैधानिक हक्क व अधिकाऱ्यांना ओळखून सत्तेत जाण्याचा नेटाने प्रयत्न करावा असे केल्याशिवाय व बहुजनांची पार्टी म्हणजे वंचित बहुजन आघाडी या पार्टीला मजबूत केल्याशिवाय बहुजन सत्तेत जाणारच नाहीत बाळासाहेबांविषयी चुकीच्या अफवा पसरवून बहुजनांचा बुद्धी भेद केला जातो व बहुजन अशा अफवेला बळी पडतात म्हणून बहुजन पार्टीची सत्ता येत नाही ही लढाई श्रीमंत विरुद्ध गरीब मग ते कोणत्याही समाजातील असोत अशी आहे वंचित बहुजन आघाडी हा असा पक्ष आहे तो जात-पात धर्म पाहत नाही पाहतो ते केवळ वंचित गरीब शोषित सत्तेपासून दूर असलेले घटक वंचित बहुजन आघाडी पक्षाने गरीब वंचित ब्राह्मणांना सुद्धा निवडणुकीमध्ये उमेदवारी दिलेल्या आहेत समानता समता व मानवतावाद हे ह्या आघाडीचे अधिष्ठान आहे बाळासाहेब आंबेडकर वेगवेगळे प्रयोग करून वंचितानी सत्तेत जावे म्हणून चाळीस वर्षापासून झटत आहेत परंतु बहुजन समाज साथ देत नाही आणि म्हणून वंचित आघाडीचे उमेदवार यशस्वी होत नाहीत बाळासाहेबांची लढाई ही सामाजिक न्यायाची लढाई आहे वंचितांना न्याय देण्याकरिता सत्ता ताब्यात असणे जरुरी आहे आणि म्हणून ते सत्ता हातात घेण्याचा प्रयत्न करीत आहेत वंचितांना जागृत करीत आहेत या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत 18 पगड जातींनी एकत्र येऊन आपली राजकीय ताकद उभी करून सत्ता हातात घेतल्याशिवाय आपले राजकीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक प्रश्न सोडविता येणार नाहीत बाळासाहेब प्रामाणिक खंबीर व अभ्यासू नेतृत्व आहे तरीही लोक हे समजून घेण्यास विलंब का लावतात
जे बाळासाहेबांन विरोधात कांमेन्ट करतात त्यांच्या दम नाही पाहा बाळासाहेबाची डरकाळी डायरेक्ट अटैक आहे कोनात दम नावच सांगितले सरकार मधे असून असी हिम्मत आहे का तूमच्या नेत्यात
Tumhi kahhi nahi karu shakt, election ladle aste congress barbobar tar ajj tumhi dillit astat loksaba madye tumhi fakte dalit lokanchi vote khata ani bjp la support karta election jinkyala
जातींची जनगणना न करता विभागणी करणे समाज तोडणे होय..। डॉ बाबासाहेब यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेला खिळ घालण्या साठी हजारो पिढ्या अत्याचार सहन करत आल्या त्यांच्या समुहाला प्रवर्ग तयार करून एक “आरक्षण शक्ती” बहाल केली. मात्र आरक्षण असूनही प्रत्येक शाळेत कोणत्याही एस्सी,एस्टी ला डोनेशन शिवाय कुणीही नोकरीवर घेतले नाही… उलट या प्रवर्गाला तोडण्यासाठी न्यायालयाने परवानगी देण्यासारखा निर्णय घेतला आहे….
obc आरक्षणाबाबत कसलाही अभ्यास,सहभाग,योगदान नसलेले तथाकथित obc नेते प्रस्थापित राजकीय पक्ष व राजकारण्यांचे गुलाम,लाचार,स्वाभिमान शुन्य आणि वैयक्तिक स्वार्थातून भ्रष्टाचारात अडकलेले असल्याने ते संपूर्ण obc समाजाला नेतृत्व आणि दिशा देऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. प्रस्थापितांनी जातीय नेते फक्त त्या त्या जातीच्या लोकांची दिशाभूल व फसवणूक करण्यासाठी जातीचे लोक नेते म्हणून जवळ ठेवलेले असल्याने sc,st,obc,minorities, गरीब मराठा इ.सर्व समाज घटकांसाठी श्रध्देय मा.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच नैसर्गिक न्याय हक्क अधिकार मिळवून देऊ शकत असल्याने सर्वांना आपापल्या प्रश्नांची सोडवणूक व भावी पिढ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी जातीयवाद सोडून सद्बुध्दी सुचणे आवश्यक आहे.
एससी एसटी चे आरक्षण वाचविता येइना, आणि ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काय योग आहे हा, काल सर्वोच्च न्यायालयाने एससी एसटी ला creame layer लागू केले त्यावर करा काहीं आता. आता खरी गरज आपल्या पुढाकराची आद. बाळासाहेब आंबेडकर साहेब जय भीम
मग bjp कसकाय निवडून आला औरंगाबाद जिल्ह्यात.. जर चांगला उमेदवार दिला आसता तर नक्कीच हा सुद्धा गड आम्हाला राखता आला आसता ... वंचित आघाडी वंचित होताना दिसली आमच्या बहुजन मतदान पासून....