माझं प्रेम होत ऐका मुलीवर आम्ही दोघ 8 महिने लिव्हिंग मध्य राहिले त्या नंतर लग्नाचा विषय निघाला त्या वेळेस मी मराठी आणी ती जय भीम ची मग ती मला म्हणाली पळून चाल काही नाही होणार आपण लग्न करू त्या नंतर तिच्या घरचे राजी झाले आणि आमचे लग्न पण झालं एक काळ असा आला की मी जिथे राहायचो तिथे तिच्या आई बाबा ला एक फ्लॅट किरायाने घेऊन दिला त्या नंतर माझ्या प्रेमाचं वाटुळ झालं कधी वाटल नव्हत माझ्या सोबत अस होईल मला आई वडील नाही कोणीच माझ्या सोबत नाही 😢😢😢😢
7 वर्षानी पुन्हा हे गाणं ऐकलं खुप आनंद वाटला. 7 वर्षापूर्वी टिव्ही न्वहता मोबाईल वर ऐकलं होतं आज टिव्ही वर बघीतला. दीवस बदलतात पण हे गाणं ऐकायला खुप आनंद वाटतो.