मला नाही पटला प्रवास वर्णनाचा. मथुरा जगन्नाथपुरी बऱ्हाणपूर खाली कर्नाटक मग कोकण आणि रायगड? महाराज राजगडा वर आले!!! रायगडावर नाही. कीर्तन योग्य. प्रवासाचा इतिहास हे महाराजांनी टाकलेल कोड आहे. तर्क फक्त. एक महिन्यात सरळ खाली तरच गणित जुळत अन्यथा नाही.
स्वराज्यात असे खूप हिरे शोधून काढले आहेत बहिर्जी नाईक यांनी, अनेक मोहीम फत्ते करण्यात त्यांचा पण मोलाचा वाटा आहे, त्याच बरोबर समोर मृत्यू आहे हे माहिती असून पण मृत्यूला जवळ करणारे म्हणजे वीर शिवा काशिद, असे मावळे होणे नाही