'Real Kissa' is a platform for raw stories, real entertainment & infotainment. Forget the noise, tune into the real. Real Kissa, a Marathi RU-vid channel and Marathi podcast network , unravels the stories that matter, the issues that bind us. Dive into thought-provoking discussions on social issues, politics, finance, and more. Unpack democracy, your rights, and the path to positive change. Experts weave their stories, igniting dialogues that empower you. Real Kissa isn't just listening, it's participating. Share, debate, be heard. Join the community, amplify your voice, shape our future. Marathi podcast, open dialogue, empowerment. Real Kissa. #MarathiPodcast #RealTalk #empoweringlives Marathi podcast, Marathi RU-vid channel, social issues, politics, finance, Environment, farming,, business, entrepreneurship, democracy, open dialogue, positive change, empowerment, community #marathipodcast #maharashtra #maharashtrapolitics #marathinews #information #knowledge #realkissa
देवाची आराधना आणि spirituality ला सरसकट कर्मकांड म्हणण्याचा मूर्खपणा सोडला, तर बाकी विचार चांगले आहेत. Sadly, Its the failure of our education system that most of such highly educated doctors become anti-spiritual !
पुण्यामुंबईत सध्या नोकऱ्यां उपलब्ध नाहीत, हे वास्तव आहे. तरीही तिथे जेमतेम ४०-५० हजारांपर्यंतच्या काही नोकऱ्या जरी हल्ली मिळत असल्या, तरी पुण्यामुंबईसारख्या महागड्या व भडक शहरात एक लाख रुपये पगारसुद्धा अतिशय अपुरा आहे. तरीसुद्धा बहुतांश मुर्ख पोरींचे अर्धवट मायबापं आपली पोरीचे लग्न तिच्या मुर्खपणाच्या हट्टामुळे जेमतेम ४०-५० हजार रुपये पगारावाल्या किंवा त्याहुनही कमी पगार असलेल्या मुलांसोबत लावून देतात. काही दिवसांनी महागाईच्या वास्तवाची झळ पोहोचायला लागली की, या अर्धवट बुद्धीच्या मुर्ख पोरीं आपल्या नवऱ्याशी भांडणं करायला, वाद करायला सुरुवात करतात. त्यापैकी अशा बहुतांश प्रकरणांतील मुर्ख मुलीं नवऱ्याशी फारकत घेऊन दूसरा व दुसऱ्यानंतर तिसरा व त्यानंतर चौथा असे करुन नवरे बदलवत राहातात. घृणास्पद बाब म्हणजे या अशा पोरींना त्यांचे बिंडोक मायबापं निर्लज्जपणे साथ देत असतात व प्रत्येक फारकतीच्या वेळेस नवऱ्या मुलाला कायद्याचा धाक दाखवून त्याच्याकडून लाखों रुपये उकळत असतात. ही फार मोठी घोर शोकांतिका सध्या हिंदू कुटुंबव्यवस्थेची चाललेली आहे.
म ी मुलांना आधीच सांगितले की तुम्ही नोकरी करायला लागला संसाराला लागलात की मि वृद्धाश्रमात जाणार आहे,तुम्हाला लहानाच मोठ करण्यात आयुष्य गेल आता मला माझ माझ मोकळ आयुष्य जगायला आवडेल .मैत्रीणी करता येतील आणि आरामात पडून रहायला मिळेल....कारण माझी मुलगी बॅचलर ओफ सोशल वर्क अभ्यास करते त्यानिमित्ताने एक महिना वृद्धाश्रमात कौन्सिलिंग साठी जायची तिथे अशा अनेक प्रौढ स्त्रीया होत्या ज्यांना एक मुल होत आणि ते बाहेरील देशांमध्ये कामाला होती मुल सोबत न्यायला तयार होते किंवा सुसज्ज घरं आणि सोबत जायचे नाही म्हणून त्यांना सांभाळण्यासाठी मेड ठेवतं असताना त्यांनी वृद्धाश्रमात रहाण्याची तयारी दर्शविली आता त्या मजेत निसर्गाच्या सान्निध्यात निवांतपणे आयुष्य जगताना दिसतात 🤗 एका घरात जनरेशन गैप कारणांमुळे कटुता येण्यापूर्वीच ज़िओ और जिने दो म्हणत लांब राहून गोड व्हावे...असे म्हटलं तर नक्कीच चुकीचे ठरणार नाही अस मला वाटतं...
मराठी कविता म्हातारपण जोश आणि होश ठेवून वावरला आयुष्यभर संसार नीट सावरला रक्ताचं पाणी करणारा हा माळी कसा ? बाजूला पडला आयुष्याच्या संध्याकाळी सगळ्यांना वाटलं हे थकलेलं मन सहजच बोलले आलं म्हातारपण आता तुम्ही जरा सांभाळून बोला चालण्याचा ही तोरा जरा कमी करा आता तुमची नजर कमी कमी होईल कानानाही तशी सवय होईल आता कशी ठेवायची?तुमच्यावर मदार आता तुम्हालाच आहे काठीचा आधार हे असे बोल भेटतात प्रत्येक सणाला सांगा बरं..! काय वाटत असेल त्यांच्या मनाला आयुष्याच्या संध्याकाळी पण बहरेल हे मन फक्त सारखं सारखं सांगू नका आलं म्हातारपण कवी- हेमराज मनोहर गवळी मु.पो.करंजाळी ता.पेठ .नाशिक
मुलींच्या घरच्या लोकांच्या अपेक्षा खुप आहेत.. मी एकटा मुलगा आई बाबा ला. शेती आहे बाबा चा बिझनेस गावात 15 गुंठ्यांत बंगला आणि मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे पण हे सगळ चार वर्षा पूर्वी बरचस नव्हता आता आम्ही पुढे गेलो तर लग्नासाठी आठरा ठिकाणं वरून स्थळ आलं.. सांगना एवढंच की आजकल पैसे शेती घर सगळ चांगल लागतं. 22 एप्रिल ला चांगली मुलगी बघून लग्न केलं.. आता जीवन सुखी चालू आहे..
I m radiologist doctor, I m never married, age 48 yrs, I m nonalcoholic nonsmoker vegetarian diet person...my parents were doctors but now not alive..hospitalhote...I hv no sister...I stays alone in pune...mi kadhitari Tarun hoto ch ki tarihi maze lagna zaale naahi....mazyakade kahi kami navhte...cchaan kamato, sheti aahe...shevti aata mi sagle sodun charitable kaam karto.....
सरानी खूप छान माहिती दिली.. धन्यवाद. परंतू सरकारने अशाच गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे भारत सरकार सर्व सामान्य लोकांना घर घेता येईल अशाच प्रकारचे नियम विकणाऱ्यावर असेल पाहिजे की ते आज 2024 मध्ये एक फ्लॅट घ्याचे म्हटले तर 38- 40 लाख मध्ये विकतात बिल्डर लोक.. यावर सरकारने विचार करून त्यांच्या किमती लिमिटेड असाव्या.. आणि सर्व्ह करून कुटुंबं नुसार त्या त्या लोकांकडे एका व जास्तीत जास्त दोन यापेक्षा जास्त घरे त्यानं घेता येणार नाही प्लॉट घेता येणार नाही... जमीन घेता येणार नाही.. याचे नियम भारत सरकारने कठोर केले पाहिजे तर महारष्ट्र मध्ये सर्वसामान्य लोकांना एक घर घेऊन त्या कुटुंबांना त्यांचे स्वप्नं पूर्ण करणे जगणे शक्य होईल... सर्वसामान्य लोकांच्या या युगात लूट कोण्ही करत असेल तर राजकारणी लोक. बिल्डर, भ्रष्ट अधिकारी, महापालिका.. यामुळे घरे महाग झाली आहे. विचार करा
सर्व सामान्य लोकांना घर सुधा 2024 मध्ये घेणे अवघड झाले आहे एक फ्लॅट घेण्यासाठी पूर्ण आयुष भर EMI भरावी लागते. यावर सरकारने कंट्रोल ठेवायला पाहिजे 40 लाख 35 लाख साधे फ्लॅट ला रुपये मोजावी लागत आहे .
सर वृद्धाश्रम बद्दल खूप छान बोलले . काही लोक वृद्धाश्रम म्हटल की खूप गैर समज घेऊन समाजात पोरांना बदनाम करतात .पण सर्वाकरिता शक्य नसेल तर वृद्धाश्रम वाईट नाही.
जुन्या काळी आठ दहा जणांचे एकत्र कुटुंब असायचे.त्यामुळे जबाबदारी विभागली जायची.आता विभक्त आणि छोटे कुटुंब आहे.खाजगी नोकर्यांचा ताण आहे.घरच्या जबाबदार्या दोघा़नाही सा़भाळाव्या लागतात.त्यातच आईवडील सासु सासरे या चौघांच्या जबाबदार्या सांभाळावा लागतात.त्यामुळे ते कचरतात.त्यामुळे वृध्दाश्रमात ठेवून त्यांचा सा़भाळ करणे हाच मध्यम मार्ग आहे.
खरं तर दोष शासनाचा आहे_सरकारी नोकर मालक झाला आहे आणि मालक नोकर झाला आहे........ ! नोकर मालकापेक्षा श्रीमंत झाल्याने व्यवस्था मोडीत निघाली, नोकर मालकास जुमानत नाही....... मालकांनी/जनतेने जागं होण्याची वेळ आहे, भ्रष्टाचार,सोयी सुविधा आणि नोकरीतील शाश्वती संपवली पाहिजे त्याशिवाय ताळ्यावर येणार नाहीत.खासगी कंपनीप्रमाणे उचलबांगडी करणं हाच जबाबदार अधिकारी बनवण्यासाठीचा उपाय आहे.
12:37 पशू आणि मानुस तुलना अडाणी पणाचे आहे, अहो मानव जगण्याचा मार्ग जीवन आत्मनिर्भर कसे करावे हे शोधले आहे, माणूस कल्पना प्रचंड करून निर्मिती करतात, पशू नाही
तुम्ही एलाईट क्लास मध्ये आहात,८० टक्के भारतीय जनतेला हे लागू नाही.त्यांचे दैनंदिन जगण्यातचे प्रश्न फार गंभीर आहेत.मुलांना रोजगार नाही, शिक्षण महाग, विषमता प्रचंड आहे.