नमस्कार🙏🙏🙏 मी.अंकुश चंद्रकांत चाळके आपल्या महाराष्ट्रातील राजकीय,सामाजिक,ऐतिहासिक,क्राईम स्टोरी,आणि वायरल बातम्या, किंवा कोणत्याही अन्यायाविरुद्ध,बेधडक मनमोकळेपणाने स्वतःचे व्यक्तिगत मत मांडण्याचा प्रयत्न करतो.या सर्व गोष्टी तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम,या सोशल मीडिया माध्यमांवर ती सुद्धा पाहू शकता.खालील दिलेल्या लिंक वर जाऊन आत्ताच आम्हाला फॉलो करा.आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार.🙏🙏🙏
मी सुद्धा प्रकल्पग्रस्त नाही. पण त्या लोकाना न्याय मिळाला पाहिजे...खोट्या आशेपोटी त्यांनी सरकार वर विश्वास ठेवून आपल्या जमिनी दिल्या...खरच त्यांना न्याय मिळाला पाहिजे
हा कॉमेंट्री सांगणारा खोटा व बोगस माणूस आहे ,कोयना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन हे तत्कालीन व नंतरच्या शासनाचे एक उत्कृष्ट ,आदर्श काम आहे भारतात पुनर्वसन कायदा प्रथम महाराष्ट्र शासनाने तयार केला आहे ,अयोध्यामध्ये जाऊन बघ पुनर्वसन चे 2024 मध्येकसे 12 वाजवले जाते ते
हो, मी स्वतः कोयना प्रकल्प ग्रस्त व्यक्ती आहे. प्रकल्प ग्रस्त व्यक्ती म्हणून १९९८- २०१३ पर्यंत सरकारी नोकरी साठी खूप प्रयत्न केले पण मला कोठेही नोकरी मिळाली नाही. आजही प्रकल्प ग्रस्त व्यक्ती म्हणून दाखला तसाच घरी पडला आहे.
अतिशय चुकीची आणि अर्धवट माहिती घेवुन हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे थोडी माहिती घेवुन व्हिडिओ बनवत जा, खरी माहिती मी तुम्हाला देतो पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील पाणी वीजनिर्मितीनंतर चिपळूण जवळील खाडीत (अरबी समुद्र) मिळत असे. हे पाणी परत एकदा अडवून त्यातून विजनिर्मिती साठी प्रकल्प उभारण्यात आला. त्याकरिता कोळकेवाडी येथे 62 मीटर उंचीचे 497 मी. लांबीचे धरण बांधण्यात आले. शिवाय 4 थ्या टप्प्यात लेक टॅपिंग करून तब्बल 1000 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती करून हे पाणी 3 ऱ्या टप्प्यात म्हणजे कोळकेवाडी धरणामध्ये सोडले जाते.
"मी प्रकल्प ग्रस्त "कोणाच्यातरी सुखासाठी या बिचाऱ्यांचा कडेलोट का केला जातो?पुढच्या सर्व पिढ्यांचे उपजिविकेचं ,जगण्याचं साधनच इतरांच्या सुखासाठी त्यागायचं!एक इंचभर जागेससाठी भांडणारी माणसं या मी प्रकल्प ग्रस्तासाठी काय करताहेत?