या व्हिडिओ ने माझ्या मनात एक शंका उपस्थित केली आहे ती अशी की आजोबांनी मृत्युपत्र न बनवता गेले मग तर वारस असणाऱ्या नी जर उत्तराधिकारी म्हणून आईं ला म्हंजे नातवाच्या आजीला नोंदणी प्रमाणपत्र केले असेल आणि आजीने जर मृत्यु पत्रात लिहिले असेल की कोण नातवाला हिस्सा द्यावा तर या बाबतीत काय निकष असू शकतो
सफाईकामगार रेल्वे स्टेशन वर काम करता त्यांच्यासाठी किती पगार vadh होईल 9000 म्हणजे 300₹ रोजने किती वर्षा पासून काम करत आहे hi योजना आम्हाला कशी भेटेल plz यावर माहिती द्या
आहो सवाचे तुम्ही तुमच्या मना प्रमाने दर महिन्याला वाढ होते पण जे जेष्ठ नागरिक यांना तुम्ही तुमच्या कडुन काय दिले पेशन्स दिली काय दिले ते सांगा त्याचा संसार सुखाचा कराहिच विनंती तुमचा हित चितंक
माझा मुलगा 82% अपंगत्वाचे सर्टिफिकेट त्याला अजून पर्यंत ग्रामपंचायतीकडून तेव्हा इतर शासनाचा कोणताही लाभ मिळालेला नाही आजतागायत ग्रामपंचायत मधून सुद्धा कोणत्या खंडातून पैसा मिळते तो पैसा पण माझ्या गावातील जे काही अपंग बांधव असतील त्यांना सुद्धा यांचा लाभ दिलेला नाही आहे
ज्येष्ठ नागरिकांना आणखी जास्त अध्यात्मिक बनवून त्यातच तुम्ही गुंतून रहा. परदेशातील लोक एवढे अध्यात्मिक होत नाहीत, कारण जास्त अध्यात्मिक होणे म्हणजे माणूस निष्क्रिय होणे. अक्टीवपणा कमी करून देवाच्या भरोशावर ठेवणे. त्यातच अडकून रहा. तुम्ही आम्ही करत असलेल्या भ्रष्टाचाराकडे किवा अनिष्ट वर्तनाकडे लक्ष देऊ नका. असा या योजनेचा हेतू असावा.
एकता पण बोलतो की आपली😊 जनसंख्या ही मुसलमानांपेक्षा कमी होत चालली आहे मुसलमान एक पती आणि दोन पत्नी मिळून कमीत कमी 12 जणांचा संसार उभा करतात आणि आपण आपल्याच माणसांना सतावतात आणि त्याला लग्न करायलाही अडकाठी घालतात त्याचा संसारी नीट होऊन देत नाही कुठून आपली जनसंख्या वाढणार आपण भेटणारच आणि मुसलमान वाढणारच आहेत आपण पुन्हा मुसलमाना सलमान अण्णांनाच राज्यकर्ते आणि आपण आणि आपल्या बायका पुन्हा त्यांची हजरे गिरी करणार आज आपण आपल्या समाजात जरा विचार करा प्रत्येक जण वाईट नसतो कायदा हातात धरून आणि केळी लोकं बाहेर पोरींना हाताशी धरून समोरच्या मुलांच्या व्यक्तींना मुलाला स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे वागवण्याचा प्रयत्न करतात😊 ते न ऐकल्या कारणाने मुलीला घरी ठेवून घेतात😊 न्यायालयात केल्यानंतर न्यायालयात त्या गोष्टीला अनेक वर्षे लावतो कारण न्यायालयाला सुद्धा मोठमोठे केसकडे लक्ष द्यायचा आहे ते का त्याचे कारण मी कायद्याच्या विरोधात बोललो जाईल मी सांगितले तर म्हणून जनार्दन स्वामींचे लग्न करा सुखी व्हा एक करा दोन करा तीन करा पण स्वतः सुखी रहा संसार सुखी बनवा कोणाचाही विचार करू नका जे होईल ते बघितले जाईल अनेक लोकांना त्रास होत आहे त्रास सहन करण्यापेक्षा तुम्ही निर्णय घेऊन मोकळे व्हा जी व्यक्ती चांगली मिळेल तुझ्याशी लग्न कराव मुले बाळ वाढवा आणि संसारात असल्यावर किती संकटे येऊ द्या त्याला तोंड द्यायची शक्ती आपोआप येते फक्त कष्ट करा पैसा कमवून ठेवा परिवाराला तुमच्या मागे सुखी रहाल एवढं सर्व करून द्या
Maze sake bhavani 5 years purvi 10 lakh ghetle pan to atta deyala tayar nahi, to tyache aie wadilana pan sambhalat nahi asa nich bhavu konala hi nasava
ग्रामसेवक जर नवनविन योजना राबवत नसतील तर काय करायला पाहिजे ग्रामसेवक ग्रामपंचायत मध्ये ४/५ तासच थांबत असतील तर काय केले पाहिजे विचारले तर मिटींगची कारणे सांगतात तसेच गावात कहीही सुविधा नसतिल तर कुठे तक्रार केली पाहिजे.