रुपाली ताई तुमच्या तोंडून वडिलांची महती, महत्व मोठेपण ऐकून ढसढसरडायला आल. हा केवळ माझा अनुभव नसेल तर ऐकणारे सर्वच श्रोते व प्रत्यक्ष तुमचेही सांगताना डोळे पानावलेले पाहीले. तुमच्या शब्दात फार मोठी किमया, जादू आहे.
धन्यवाद ताई खूपच छान विचार मांडलेत .अगदी बरोबर आहे . बऱ्याच स्त्रिया नवऱ्याबद्दल चुकीचे विचार करतात .पैसा प्रॉपर्टी व दागदागिनेव स्वार्थह्या गोष्टी करिता स्त्रिया नवऱ्याला पण विसरून जातात .त्यासाठी संस्कार खूप महत्त्वाचे असतात .हेचि थोर भक्ती आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची ॥ हे संस्कार मुलीला कन्या असतानाचतिच्या आईने द्यायला हवेत .खूप साऱ्या समस्यातोंड देत मीअक्षरशःपोलीस डिपार्टमेंट ची नोकरी सोडावी लागली .आता काही थोडी शांतता आहे ....पुरुषांबद्दलसर्व व्यथायोग्य प्रकारे मांडल्याबद्दलखूप आभारी आहे . राम कृष्ण हरी🚩🙏👏👏