या चॅनेल वरील व्हिडिओ मार्फत समाज प्रबोधन करणे आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणे हाच एकमेव उद्देश आहे.
आमच्या चॅनलवरील विडिओमुळे कुणाच्याही वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही.
कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे. गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत.
कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे.
कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येतील.
सहीबात है शेरीरचांगव ब असेत ते कि श्रीमत सर्व चांगल असल्या वर लोक जळत असतात सत्या सत्यानेच विजायवर मात केलेली आहे सत्य असते तथच धर्म अध्यमत असते ज्ञान धर्म असती संस्कार असतात च वागनुक चांगली बोलन्याची शैली चांगली असते बोलतांनी नमृतेने बोलत असतात वागनुक नम्रतेती असती याच्या धर्म अधात्म जरूर पाहीज घरातील मुलसुधा संस्कारी होतात हे खरा माणुस श्रीमत असतो मनाने धनाने और शरीराने सर्व गुन संपन असती🙏 प्रणाम गुरुदेव प्रविभा गरजे राजे नमसकार
सर ' माझ्या वडीलांच निधन झाले तेव्हा ते म्हणाले झानेश्वरी वाचा नंतर तुम्हीही हसा आणि मलाही हसु द्य ' नंतर लांच I प्राण जात असतांना त्यांनी सांगीतल . अंगठा द रविवा नंतर पोट जंतर छान नंतर डोक ला हान लावला व डोके मिटमें \
राम कृष्ण हरि... ताई... तुम्ही खरंच कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण हिंदूंना झोपेतून जागं करताय याचा मला सार्थ अभिमान आहे... माऊली... असच चालू ठेवा...जो पर्यंत भरकटलेला प्रत्येक हिंदू.. हिंदू संस्कृती चा बाबतीत जागृत होत नाही तो पर्यंत... त्यासाठी ताई तुम्हाला सर्व देव देवता उदंड आणि निरोगी आयुष्य देवो हीच मनापासून प्रार्थना करतो...आणि स्वतःची काळजी घ्या...❤❤ राम कृष्ण हरि... माऊली
माऊली आपण दिलेल्या प्रवचनातून मृत्यूच्या भैया पासून मुक्ती सहज प्राप्त होऊ शकते त्यासाठी प्रत्येकाने भगवंता चरणी लीन असावे आयुष्यात कर्म चांगले करावे हे प्रत्येकाने आचरणात आणली पाहिजे. राम कृष्ण हरी