नमस्कार मंडळी साईप्रभा या चँनेलवर मी तुम्हां सर्वांचे मनापासून स्वागत करतो. या चँनेलवर तुम्हांला स्तोत्र, मंत्र, कथा, पोथी, सणवार, व्रतवैकल्ये, विषयक माहिती बघायला मिळेल. म्हणून या चॅनेल चा जास्तीतजास्त आपण लाभ घ्यावा व आपण स्वताः सबस्क्राइब करून आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांनापण लाभ मिळेल व त्यांचे पण कल्याण होईल. धन्यवाद. PLEASE LIKE, SHARE AND SUBSCRIBE THANK YOU. - Team Saiprabha
मला प्रत्यक्ष अनुभव आला आहे.मी त्र्यंबकेश्वर येथे माझ्या शेतीवर जात असताना, अचानक माझी गाडी बंद पडली असताना, तेथे जवळपास कुठेही गॅरेज नाही.मी गाडी ढकलत होतों.10 ते 15 मीटर अंतर ढकलत असताना, अचानक एक गाडी सुसाट वेगाने जवळून जाते ,ती गाडी जवळ जवळ एक किलोमीटर अंतरावर पुढे जाते आणि अचानक माघारी येऊन, मला माझ्या गाडीवर बसण्यासाठी खुनवले आणि काही न बोलता माझी गाडी जवळ जवळ चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गॅरेज पर्यंत ढकलत नेत अगदी गॅरेज समोर माझी गाडी उभी केली.आणि काही न बोलता ती व्यक्ती निघून गेली.
नामस्मरणाचे महत्त्व अतिशय सुंदर पद्धतीने सांगितले आहे. भगवंताची प्राप्ती करणे हा जीवनाचा उद्देश आहे..... ही सत्य गोष्ट आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ....पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण हे भगवंत आहेत याचं ज्ञान असावं.. इतर कोणत्याही देवी. देवदेवतांच्या नादी लागू नये. हरे कृष्ण🙏