ताई मी वडीलांवर पहिल्या पासुण जिव लावत आलो पण ताई माझे वडील आठ वर्ष झाले त मला ताई सोडुण गेले वडिल गेल्या नंतर मला बोलले घरचे लग्ण कर ज्या वडिलां समोर झाले नाहित आता करियचे मी ब्रम्हचारि आहे 😢😢😢
नकळत हरपले छत्र पित्याचे | ही माझी कविता ऐका.आपले वडील देहाने नाही पण आठवणीने आपल्या जवळचं असतात. त्यांची स्वप्न आणि ईच्छा पूर्ण करणे हे आपले कर्तव्य असते त्यामुळे निराश न होता त्यांच्या स्वप्नांना भरारी देणं हे आपले काम आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त माझी कविता तयार नव्हती.अचानक पाचचं मिनीटात मी ही कविता लिहून अपलोड केली आहे.पण मी या कवितेत बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा नक्कीच उल्लेख करून ही कविता पूर्ण करेन.धन्यवाद🙏🙏