ह्या. भाड्याचा आणि आमचा काहीही संबध नाही येवल्यात काही उप्पट. संभू हे अशा हिंडफिऱ्यांना येवल्यात घेऊन येतात व. भुकायला लावतात ह्या उप्पट संभूचा मागील इतिहास जनतेला माहित आहे
हे सर्व निर्णय पुढे विधानसभेची निवडणूक आली आहे म्हणून घेतले आहे शेतकऱ्यांना सर्व समजते आतापर्यंत सर्व निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधात घेऊन शेतकरी मातीत घातला आणि आता निवडूकीच्या तोंडावर गाजर दाखवण्याचे नाटक चालु आहे याचे कारण म्हणजे लोकसभेत सत्ताधाऱ्यांना मिळालेला धडा🙏
काय,, प्रयत्न केला,रे..भाऊ..या, देवेंद्र फडणवीस, यांनी,,..जरा,, कळेल का,, भाऊ,...विस टक्के,, म्हणजे काय,,, ते... एकदा,, स्पष्ट केले.. तर,, बरं होईल,, बरं का भाऊ,,...,हे...नाटक,, आता, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्वच शेतकरी, कष्टकरी कामगार, वर्ग,,या,, पेशवाई काळातील,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील,, सर्वच शेतकरी, कष्टकरी कामगार वर्गाला दिशाभूल करत, वेठीस धरून,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच शेतकरी वर्गाच्या टाळूवरचे लोणी खाणारे,, हे,, सत्ताधारी,भा, ज, पा, आणि तानाशाही, युती सरकार,ला, आता, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्वच शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्ग, चांगल्याप्रकारे ओळखून आहे बरं का,, भाऊ,, आणि, हो,,..यांना, आता यापुढील, काळातही, महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत,, मतदानाने, चांगलीच अद्दल घडवून,, यांना कायमचेच,, सत्तेवर हद्दपार करुन,, घरीच बसवल्या शिवाय, आता,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच शेतकरी, कष्टकरी कामगार वर्ग, आणि जागरूक मतदार नागरिक आणि सर्वच सामान्य जनता, आता राहणार चं नाहीत,, हेच खरं आणि अंतिम सत्य वास्तव चित्र,, नक्कीच, आपण विसरून अजिबातच,, चालणार नाही,, बरं का भाऊ,,....,या, पुढे,,या, हिटलर शाही,, सत्ताधारी,, भा, ज, पा, आणि, तानाशाही, युती सरकार ची,, कोणतीही,, नौटंकी, आणि नाटक,, आता, अजिबातच,, चालणार नाही,, बरं का,, भाऊ,...., हेच खरं आणि सत्य वास्तव आहे,,🎉🎉🎉 भारतीय अन्नदाता, किसान, शेतकरी कष्टकरी कामगार एकता युनियन जिंदाबाद,, जय हिंद, जय महाराष्ट्र, नाशिक,
बाबासाहेबांच्या पावन ऐतिहासिक मुक्ती भूमीवर या दोन्ही पती-पत्नींनी शासनाचा खूप पैसा खाल्ला आहे आणि आमच्यासारख्या ग्रामीण भागातील मुलांना ऑन ड्युटी सुद्धा त्यांचे घर सांभाळण्याची ड्युटी दिली आहे आणि आम्हाला नेहमी शिवीगाळ केली आहे
दराडे साहेब आम्ही ७८ महाविद्यालय प्राध्यापक कर्मचारी आपले आभारी आहोत . आपला डॉ. भाऊसाहेब झिरपे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृती समिती वरिष्ठ पारंपरिक महाविद्यालय
जातीविषय घाण आहे आणी माजून ठेवलेला सामाज आहे याने फक्त तेच केले तालुक्यात हे पागल मराठी नेते सोडले ना बघा कोण आहे यांचे नेते करा तुला किंवा वजन आधी ह्याचा नंबर लागेल विकास झाला बरोबर आहे पण ज्यानं स्वप्न बघितलं होत त्याचं नाव नाही घेत आणी जो दत्तक पत्रावर आहे त्याला .....वा रे......