हे पण सांगा काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होते तेव्हा खैरलांजी हत्याकड सोनाई हत्याकांड कोपर्डी बलात्कार शिर्डी येथील बौद्ध तरूणांची हात्या आसे अनेक घडताना दिसले नाही काँग्रेस भाजप राष्ट्रवादी शिवसेना एकच आहेत लोकांना मुर्खा समजू नका काँग्रेसची 9 ते 10 आमदार भाजपला मतदान केले शरद व राष्ट्रवादी नागालँड मध्ये भाजपला थेट पाठिंबा दिले उद्धव ठाकरे 30वर्ष भाजप सोबत होते मुख्यमंत्री पदासाठी एकत्र आले जनतेच्या हितासाठी जनतेच्या मनातील पक्ष वंचित बहुजन आघाडी एकमेव पर्याय आहे चिन्ह गॅस सिलेंडर ❤अबकी बार वंचित बहुजन आघाडी सरकार ❤जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय शिवराय ❤
सर्व कलाकारांची हार्दिक अभिनंदन. नाटकाचे लेखकाला कोटी कोटी सलाम हे प्रयोग सर्व महाराष्ट्रभर दाखवावेत. जनतेपर्यंत जाऊ द्यावेत. महाराष्ट्र लुटणाऱ्यांची कथा जनतेला पाहू देत. विधानसभेचा खरा प्रचार ठरेल सत्ताधाऱ्यांकडून या नाटकावर बंदी निश्चितच आणली जाईल हे काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे.
खरं तर राजकारण हे शेवटच्या माणसाच्या आयुष्यात समृद्धीसाठी असते . स्वातंत्र्योत्तर काळात काहीं वर्षे झालेही ! परंतु आजचे राजकारण कसे चाललंय त्याचे यथार्थ दर्शन घडवून चाललेली जनजागृती अत्यावश्यक आहे . हा कार्यक्रम प्रदर्शित होणं काळाची गरज बनली आहे !
सगळेच एकापेक्षा एक वरचढ चोर आहेत. निवडणूक होईपर्यंत गोड बोलून कार्यकर्त्यांना व जनतेला भुलवतात. निवडून आल्यानंतर साधी ओळख पण दाखवणार नाहीत. फक्त आणि फक्त स्वतःच्याच पुढील सात पिढ्यांची सोय करण्यात मश्गुल असतात. सर्वांनी मिळून महाराष्ट्राची वाट लावली. आमदार खासदारांना आजी माजी असलेल्यांना पेंशन वाढवताना सगळेच एक होतात.
आजच्या गल्लीच्च राजकारणाला शरद पवार च जबाबदार आहेत.... असे फालतू कार्यक्रम करून लोकांना फिसवू नका.... जनता एवढी पण मूर्ख नाही.... BJP = Shivsena= NCP = Congress एकच आहेत, ते फक्त आळीपाळीने सत्ता उपभोगण्यासाठी नाटक करत आहेत.लोकांच्या समस्याच काही देण नाही यांना.... राजकारणाचा खेळ केला यांनी आणि महाराष्ट्र पूर्ण बदनाम केला. घटनाबाह्य सरकार आहे.... नालायक सत्तेधारी आणि विरोधक.... माझं मत या प्रस्थापित पक्षांविरुद्ध असेल.... 1 गरीब सामान्य माणुसआणि Well-Educated CM झाला पाहिजे...!!!