निव्वळ मराठ्यांना हा फसवतोय,जरानगे जर मराठ्यांना डी लढत आसता तर मग पुणे जिल्ह्यातील ओबीसी तेही तुतारीचा निवडून आनला अन् मराठा पाडला हे जरानगे पाटलाचा खरा चेहरा मराठ्यांना भावनीक करतो एकदा फक्त खरा बोलला तो १९९४,चार जीआर,वर, पन त्यांना लगेच जीआर वालयाच दबाव आला त्या जीआर चा नावच घेत नाही हे सत्य मग का विचारत नाही १९९४,चा जीआर काढलाच कसा अन् तो लागू केलाच कसा जर खरा ज्याने असेल तर मग यावर बोलाव मराठ्यांना न्याय मिळेल
हे लोक कारण त्यांना माहीत आहे यांचा टांगा पलटी फक्त भुजबळ साहेब करू शकता...म्हणुन हे कुत्रे सारखे त्यांच्यावर भुंकत असतात...जरांगे आता पासून स्वतला कुत्र्याची औलाद सांगायला सुरवात कर नाही भेटणार तुला ओबीसी मधुन आरक्षण 😂😂
एक मराठा कोटी मराठा म्हणणाऱ्यांनी साधा एक प्रभावशील नेता निवडता आला नाही जरांगे सारखा बिन शिकलेल्या च्या मागे फिरण्याची वेळ त्याला त्याचे विचार सुद्धा स्पष्ट मांडता येत नाही तू काय बोलतो ते त्याला समजत नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या आयुष्यात मराठ्यांना कधीही आरक्षण देऊन देणार नाहीत
मराठे गरिब् आहेत पण 20% बाकीच्यांची 80% मराठे पैसे वाले आहेत त्यांचे शेकडो अकरे जमिनी आहेत त्या समान् वाटा सर्वांना आम्ही st obc मधून आरक्षण देऊ नाय् देणार स्वातंत्र आरक्षण घ्या तुम्ही आमच्यात फुट पाडू नका
एक लक्ष्यात घ्या महार मांग चांभार किंवा अन्य कुठलाही मातंग समाज. ह्या लोकांच्या घरात कधी गेले ना तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महारजांचा छायाचित्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोबत घरात पाहायला मिळेल. व सोबत गाड्या वर जय भीम जय शिवराय सुद्धा रेडियम ने लिहलेले पाहायला मिळेल. किंवा 14 एप्रिल ला सुद्धा जी महाराष्ट्रातील मंडळ आहेत त्यांचा स्टेज वर dj sound light setup मध्ये पोस्टरवर flex war बघायला मिळेल पण तुम्ही तिथेच मराठांच्या घरात जावं. किंवा शिव जयंती तारखेनुसार व तिथीनुसार या दोन्ही शिवजयंतीला असा बघायला मिळत नाही आणि मिळणार ही नाही मग मला सांगावं तुम्हाला कसली लाज. लाज कसली... आही लाजत नाही जय भीम जय शिवराय म्हणायला तुम्हाला का लाज... माझे मित्र 80% मराठा आहेत.. त्यांचा घरात बाबासाहेबांची प्रतिमा लावत नाही नको म्हणतात..... आणि हे सत्य आहे.... पाटील आणि शेठ लोक लक्ष्यात घ्या... कोणी बी उठ सुठ प्रसिध्दी साठी पैश्या साठी येतंय करतय जातंय.... हा पण पाटील तसच कोट्यधीश होईल... मग बसा त्याच्या नावांनी बोंबलत. गरिबांची मदत करणारे मातंग असो किंवा मराठा... तर ती हीच लोक आहेत बाकी कोणी नाही. महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज... बाकी मी करतो म्हणारे सगळे कचरा.....