रामकृष्ण हरी ताई.बाप ही कविता कोणी लिहिली ? हे ह्रदय पिळवटून टाकणार काव्य कोणी लिहिलं हे शेवटच्या कडव्यात आहे. महाराष्ट्रात सह्रदयाचा माणूस कोण? तर ते आहेत आमचे बंधू वडगाव सहाणीचे सुपुत्र वंदनिय हभप ज्ञानेश्वर कृष्णाजी वाबळे महाराज (माऊली). कविता सादर करताना शेवटचं कडवं म्हणत चला.आम्हाला अभिमान वाटेल.