सचिन दादा गाणं अप्रतिम आहे.पण माझं आपणास एक म्हणणं आहे की भिम गीत हे कालकथित कवी रमेश येलवे यांच असून शब्द तेच असून थोडासा बदल करून आपण गायलं.पण आपण तसा बदल ना करता हुबेहूब गीत तसेच गायलं असते तर बरं वाटलं असते.पण मला वाटते की असे एखाद्या कवीने आपला प्राण त्या गाण्यात ओतला आहे.आणि आपण महान शाहीर आहात तर त्या गाण्याला कुठेतरी तुम्ही विसंगत्ती देताय हे बरोबर नाही कारण ध्रुवपदाची पहिली ओळ रमेश येलवे यांची आहे.आणि खाली आपण विश्व् विग्न आरंहताचे स्वागत करावे.ही ओळ आणलीत माझ्या मते ती बरोबर नाही.तेव्हा पुढील गिते गाताना विचार करा की आपल्या गीतात महान कविचे शब्द येतात का.आणि जर येत असतील तर त्या कविणचे गायक असतील त्याना विचारा .मग तुम्ही गीत तयार करा.ही माझी आपणास सूचना राहील 🙏🙏
फक्त दोन ते तीन ओळी बदलून जसेच्या तसें गीत लिहलं आहे या मुळ गीताचे कवी खेड चे रत्न रमेश जी येलवे हे आहेत तरी हे ओळी बदलून कदम बुवांना गीत स्वतःच्या नावाने देणाऱ्या चोर कवीला अद्दल घडवावी लागेल
कोकण रत्न कविवर्य रमेशजी येलवे यांची असंख्य गीते चोर कवी शशिकांत कापसे यांनी काटछाट करून गायकांना दिली आहेत.गायकांनी गाताना विचार करावा. चोर कवी सह गायकांनवरीही कायदेशीर कारवाई केली जाईल
हा शेर कोणाचा आहे बुवा सांगा, आणि दुसरा,जरी अल्प लोकात माझी खाती आहे लवकर सांगा कोणी दिला सरी ते परी स्वरांनी हे गीत कोणाचे सांगा नाहीतर मी फिरियाद करेन आणि पुढे जे होईल त्याला जबाबदार तुम्ही असाल
बुवा तू कितीही चांगल गा.. पण चोरून गाऊ नकोस... अरे स्वतःच्यात दम असेल तर असे लिहून दाखवा... अवकात लागते... लाज बाळगा रे कुणाच्या गाण्याला काटछाट करून गाता... निषेध आहे... हे गीत कोकणरत्न कवी रमेशजी येलवे यांनी बाबासाहेब यांच्या वर वंदन गीत लिहिले आहे.. तुम्ही ते शब्द काडून स्वतःचे घुसवलेत.. अशाने नावं होत नाही.. बदनाम होत... ज्याने शब्द बदलले आहेत त्या कविचा जाहीर निषेध... आम्ही गुन्हा दाखल करणार
सदर वंदन गीतांमध्ये बुवा खूप खूप बदल करून गायलं आहे...आपला आवाज खूप सुंदर आहे...साऊंड सुद्धा कडक लागला आहे...एक विनंती राहील की ओळखीचा दुरुपयोग करू नये...हीच विनंती...
आपली कोकणची परंपरा अर्थातच बहुरंगी नमन आपल्या सारख्या कलाकरांनी जपून ठेवली आहे त्या बद्दल सर्वांचे आभार 🙏 पुढे ही आपले नवं नवीन व्हिडीओ प्रेक्षकांना पाहावं यास मिळतील हिच अपेक्षा पुढील वाटचाली साठी शुभेच्छा मी.. गुहागरकर
अतिशन सुंदर गीत रचना सुरेख काव्य गायन त्याच बरोबर गवळीनींच्या चेहऱ्यावरचे हाव-भाव अतिशय सुंदर आहेत अशीच आपली कोकणची जपत राहा पुढील वाटचाली साठी शुभेच्छा एक शिवभक्त... मी गुहागरकर....