हे गाण ऐकून जुन्या आठवणी जाग्या झाल्या तो काळा दिवस जेव्हा पाकिस्तानी दहशतवादी ni,,भारतात हल्ला केला,,किती लोकांचे प्राण गेले 26,,11,2009,,,हा दिवस लक्षात राहील,,,,,,झाले काय मला काम नव्हते माझी वाईट वेळ होती मी काम शोधत होते,,,,,,,नायगाव,,,la,,झुणका भाकर केंद्र होते मी तेथे जाऊन विचारले काम मिळेल का,,,,अणि पोळ्या लाटायला काम मिळाले सन्ध्याकाळी 5,Vajata, पोळ्या लाटायला सुरवात केली ईतकी गर्दी होती पोलिसांची मी घाबरली किती पोळ्या लागेल पहिल्यांदाच मी घरकाम केले रात्री 10,,,vajle..मला लालबाग येथे जायचे होते एकही बस नव्हती मी चालत चालत लालबाग येथे पोहोचले,,मुलगा बोलला आई कुठे गेली होतीस,,मी सांगितले मला काम लागले,,,,,,तो बोलला V,T,,,la,,,अतिरेकी हल्ला चालू आहे,,,T,V,,vr,,,बातम्या येत होत्या,,,,,आम्ही घाबरलो पण पोलिसांची कमाल,आहे ,,,,तो दिवस आठवला की डोळ्यात पाणी येते,,,,,,,,,हे गाणे ऐकले की 26,,11,,विसरु शकत नाही,,,,,धन्यवाद महाराष्ट्र पोलिस 🙏🙏🙏🙏
माझ्या आदिवासी भावानो आणि बहिनिनो आपल्या आदिवासी संस्कृति मधला हा 1 गाणं आहे आणि ह्या गाण्याला 228,228 वीवस आहेत मग लाइक 3.5 k का आपल्यातला आदिवासी माणूस फक्त आरक्षणासाठी जागा होतोका साऱ्या जगाला समजल पाहिजे आदिवासी लोकांची ताकत आणि संस्कृति आपल्याना आदिवासी म्हणून घेण्याची लाज वाटते का अरे उठा जागे व्हा आणि जगाला दाखाऊन द्या ह्या जंगलातल्या माणसांची ताकत छाती ठोकून सांगा मी आदिवासी