Why No objections were not called during 1994 when certain castes were included in the OBC lists ,why soch problems are created now.?. When maratha caste is included in OBC lists in other states why not in Maharashtra?.Is it because of more population of maratha.?.Is there any corruption or fraud while fixing OBC castes in the state?. Inquiry in this regard should also be initiated.
लेवा पाटील कुणबी हे ओबीसीत गेले आणि मराठा का मागे राहिले याचे उत्तर तूच सांग .... शांहांनपणाने आता म्हणतोस मराठा सामाजिक व राजकीय दृष्ट्या मागास आहे हे सिद्ध करा
फक्त अभ्यास करून काही होणार नाही मित्रांनो...मतदान येत आहे आपल एक मत आपल भविष्य ठरवेल मत देताना विचार करून मत द्या नाहीतर अभ्यास करत करत retirment नोकरी करून न घेता अभ्यासातून घेण्याची वेळ येईल
BA che पुस्तक तुम्ही सांगितलेत ते तुमच्या ऍप वर उपलब्ध नाही....At least telegram मध्ये काय नावाने सर्च करावे जेणेकरून पुस्तक भेटेल.....कृपया स्पष्ट सांगावे....
शरद पवार हा बोगस माणूस आहे अत्यंत बोगस माणूस आहे केरला ते माणूस आहे त्याने मराठ्यांच्या हितासाठी काहीच केले नाही आता मराठ्यांनी जागे व्हा आणि याला याची जागा दाखवून द्या
अनेक वर्षे मराठा वर्ग शासन करत होता सर्व क्षेत्रात पुढे आहेत मोठा समाज ,आर्थिक सामाजिक पोलिस,सैन्यदल,बिल्डर,धंदे,शेती,कारखाने, शिक्षण संस्था, राजकारणात नंबर एक आता धार्मिक संस्थानात पण चांगला वावर आहे तेंव्हा सधन मराठा वर्गाने गरीब ,काही मागास, अशिक्षित वर्गाला मदत करावी शेतीच्या जमिनी टिकवून ठेवाव्यात,इतर समजा बरोबर योग्य न्याय्य दृष्टी ठेवावी,द्वेष भावना कोणीच ठेऊ नये मग हळू हळू यात नक्की सुधारणा दिसतील,घराणेशाही कोणाची का असेना त्याला महत्व देऊ नये,लोकसंख्या नियंत्रण सर्व समाजात कठोर नियम लागू करून करावे मग पुढील काही वर्षात सर्व लोक जरा तरी समाधानी होतील अशी खात्री वाटते