रसिक ग्रुप या सामाजिक, सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने गेल्या 19 वर्षांपासून अहमदनगर(महाराष्ट्र)येथे गुढीपाडवा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येतो. देशातील,राज्यातील नामवंत कलाकार आपल्या सुमधुर गीतांनी, नृत्य, विनोद आदींचे सादरीकरण करत हजारो रसिकांना मंत्रमुग्ध करतात,विनामूल्य असणाऱ्या या कार्यक्रमास विविध जिल्ह्यातील 30 ते 40 हजार रसिक या कार्यक्रमाचा आनंद घेतात. या वेळी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या 3 व्यक्तिमत्वाना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जातो.ऐतिहासिक अहमदनगर च्या गौरवात भर घालणारा हा महोत्सव आता अहमदनगर शहराची ओळख झाला आहे. सांस्कृतिक उपक्रमांना भर देण्यासाठी SUBSCRIBE करा आणि BELL आयकॉन दाबा ....