सरकार ने यांना घरकुल मुखमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात यावा व किमान 20 लाख मदत करावी ही विनंती कारण ते वाचणारे मेले असते तर त्यांना मदत म्हणून 10 ते 20 लाख द्यावे लागले असते
Pan kharash Kai koni kam Karna hai ka kharaj koni Lakshya Dena hai ka pavsala Sanjay fakta Lakshya deta kahan hai local public kya Karun Murali sabhi logon Ko apna Ghar banana hai sage local layout tab tak kunihar ka Lakshya dena ra
होय अतिशय वाईट अवस्था झाली आहे. गेल्या रविवारी नाशिक ला गेलो होतो तेव्हा रस्ता अस्तित्वातच नाही की काय अशी अवस्था पहायला मिळाली वाहनांच्या रांगा काही किलोमीटर्स लागलेल्या होत्या अर्धा पाऊण तास केवळ एका एका ठिकाणी वाहनं खोळंबत होती. शहापूर जवळ फार वाईट अवस्था आहे. अतिशय खेदाची बाब म्हणजे पडघा टोल वर वाहनांकडून टोल घेतला जात आहे. रस्ताच नाही तर मग टोल कशाबद्दल द्यायचा असा प्रश्न मनात आला.
समाजाचा प्रश्र्न हा आर्थिकच सर्व कूंटूबं आर्थिक बळकट कसे होतिल हेच शासनकर्त्यानि पाहिले पाहिजे पण यातहि भिकवाटल्या प्रमाने नको भरघौष मदत हवि ज्यामूळे नविन धंदा ऊभा करतायावा समाजात भांडणे लावणारास हूडकून त्यांना शिक्षा झालि पाहिजे असे कांहितरि करा?