योगेंद्र यादव याचा कार्यक्रम वंचित ने केला हे फार चांगले झाले, कारण हाच कार्यक्रम भाजपा ने केला असता तर कॉंग्रेस ने महाराष्ट्रा मधील सगळे वातावरण खराब केले असते.
तसे, आरक्षण मोफत, फुकट या पलिकडे कुठला ही बदल दलित समाजाला नको आहे. कारण एक तर या कुबड्यां शिवाय आपण जगू शकतो, हा आत्मविश्वास अजुनही तयार होत नाही. तसेच कुठलाही नेता, दलित/ आरक्षित समाजाला हा आत्मविश्वास देऊ शकत नाही. हे च या समाजाचे दूर्दैव आहे.
हा यादव प्रत्येक ठिकाणी आढळतो जसे की किसान आंदोलन, आप चे आंदोलन, काँग्रेस चे प्रायोजित आंदोलन... ह्याने बरोबर फटके खाले... ज्यांनी हाणले त्यांचे खूप खूप अभिनंदन ❤🚩🚩🔥🔥
योया हा अ. भा. पातळीवर भाजप विरोधी लग्नातला वराती आहे ! अकोल्यात त्याला मिळालेला प्रसाद हा हवा आहे तुफान आहे की सुनामी हे त्यानेच स्पष्ट करायला हवे ! 😅😊
वंचित आघाडीने शकूनी मामा योगेंद्र यादव याचा परफेक्ट आणि करेक्ट कार्यक्रम केल्या बद्दल धन्यवाद कारण या माणसाचे पोटपाणी अश्या आंदोलनावरच चालते थोडक्यात पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत सांगितल्या प्रमाणे हा "आंदोलन जीवी"या क्याटेगिरीतला आहे!
सध्याच्या भाजपा टीम आणि मोदींकडून काही शिकायचे असेल तर सैयम शिकवा. हे लिब्रांडू आपोआप उघडे पडत जाणार आहेत. भाजपाने फक्त हिंदू मतांवर लक्ष केंद्रित करून विजय निश्चित करावा, हिंदूंच्या मागण्या आधी पूर्ण कराव्यात व नंतर मनोरुग्ण मतदारांसाठी काय करायचे करावे.
मनोज जरांगेचा भोंगा atm guru मध्ये सांगितलेल्या उमेदवार निवडण्याच्या अटी शर्ती नुसार गरजवंत (?) उमेदवार मिळणारच नाही. त्यामुळे ते राष्ट्रवादी/काँग्रेसच्या प्रस्थापित उमेदवारांना पाठिंबा देतील. तुमचे काय मत?
या व्हिडिओ चीच वाट पाहत होतो... इतर कोणी चॅनेल्स वाले करणार नाही याची खात्री होती... रोहित पवारांनी काल खोटा व्हिडिओ प्रसारित केला त्यावर पण काहीतरी करा...2000 च्या नोटा दिसतायत त्या व्हिडीओ त...महाराष्ट्रात राहुल गांधी तयात व्हायला नकोत
वंचित तर कायम वंचित राहणार कारण येत्या 2-3 दशकात सगळेच आरक्षण रद्द होईल. पण आभाळहेपल्या लिब्रांडू सलीम ला चांगलाच मार दिल्या बद्दल निलांडूचे जाहीर अभिनंदन 🙏
श्रीकांत सर नमस्कार.आपण स्वतः शेतकरी व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहात.या स्वयंघोषित किसान नेत्याच्या नावे ७/१२ ला किती जमीन आहे?२३ मई भाजपा गई १९ ला घनशाम तिवारी प्रवक्ता म्हणाला नंतर एक वर्ष गायब झाला होता.हा योगेंद्र यादव म्हणजे गांवच्या लग्नात न बोलवतां येवून पत्रावळीवर बसून जेवणारा. नियती क्रूर असते विनाविलंब न्याय मिळाला टरा टरा कपडा फाडून.कन्हैया कुमार ला गिरिराज किशोर नी हरवलं.आता परत दिल्ली ला हरला.याला शाईनं रंगवल तसाच कॅमेरा समोर येवून सहानुभूती च भांडवल करत होता.डबल ढोलकी म्हणजे आपण सांगितलेल चपखल उदाहरण.
उद्धव आता तु sampla tu remoot कंट्रोल महांतोस pan tu शिवसैनिक jo1965 aabtak bbslasaheb kee hai aur bhii Jay Jay hind Jay श्री राम श्री कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे कृष्णा