महाराष्ट्राच्या लोककलेतील जुन्या पारंपारिक प्रबोधनात्मक लोकगीतापैकी शाहीर पिराजीराव सरनाईक यांच्या लेखणीतून अवतरले असावी नसावी हे प्रचंड प्रसिद्ध लोकगीत सादर केले आहे महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर रामानंद उगले यांनी .
आपणास आवडल्यास नक्की लाईक करा,कॉमेंट करा,व शेअर करायला विसरू नका.
7 сен 2024