आंबेगाव तालुक्याला लाभलेलं नेतृत्व नामदार वळसे पाटील साहेब आणि हे कोणी नाकारू शकत नाही 35 वर्षात तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास झालंय आणि मंत्रिमंडळ मध्ये सहेबांमुल आपल्या तालुक्याचं नाव मोठ्या उंचीवर नेले त्याच श्रेय नामदार साहेबांना जाते म्हणून आम्हाला साहेबच पाहिजे 🎉
2014 मध्ये मालिन ची जी परिस्थिती झाली होती ते मालिन आज सहेबंमुले परत उभे राहिले तालुक्याला वैभव लाभले आहे आणि लोक म्हणतात बदल होणार हे कधीच होऊ शकत नाही साहेबच निवडून येणार 🎉
आंबेगाव तालुक्याचा काया पालट करण्याचे काम मा.ना दिलीपराव जी वळसे पाटील यांनी केले कला, क्रीडा,शिक्षण,सिंचन ,ऊर्जा अशा अनेक क्षेत्रामध्ये साहेबानी भरीवपूर्ण काम केले आहे
दुष्काळी मागास अशी आंबेगाव तालुक्याची ओळख पुसवून बागायती आणि विकसित तालुका अशी आंबेगाव तालुक्याची ओळख नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी निर्माण केली आहे तेच पुन्हा आमदार आणि मंत्री पण होणार
साहेबाना कोण मोठ केलं आहे ते सांगा ना ....शरद पवार साहेब यांचा हात ज्या दगडावर पडला तो सुद्धा पवित्र झाला आहे...त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत पवार साहेब ज्या व्यक्तीवर विश्वास दाखवतील त्या व्यक्तीला जनता निवडून देतील..
हो ना आता धनगर समाजाला आदिवासीं मधे आरक्षण देणार GR काढणार तरी पण मत त्यांनाच देणार व्हा.... नालयकांनो सांगा की मग त्याला त्यावर भूमिका स्पट करायला येवढं पुळका असल तर... आदिवासी समाज हुशार व्ह बाबांनो🙏
आंबेगाव शिरूर चे भाग्यविधाते ना.दिलीपराव वळसे पा. हेच निवडणूक लढवणार व मोठ्या फरकाने निवडुण येणार . कारण जनता त्यांच्या बरोबर आहे. जनता काम पहाते वळसे पाटील साहेबांचे काम जनतेला माहीत आहे.
जो माणूस काम करतोय त्याला निवडून देतो आम्ही मग काम करतोय ते बदल कशाला पाहिजे आता लोकांचं काय झालंय फक्त विरोधाला विरोध करायचा एवढच जमतंय साहेब निवडून येतील यात कोणतीच शंका नाही ❤