आपल्या हिंदू धर्मात. एकाच देवाची भक्ती, पुजा करा हे सांगणे योग्य नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे. असे कधीच नाही.जास्तच पुजा पाठ करणारे लोक नेहमी दुखी असतात. कर्म चागले करा. देवावर विश्वास ठेवा.देव तुमच्या सदैव पाठीशी उभे राहणार. !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!🙏
❤😂 आम्ही एकाच देवाची सेवा किंवा श्रद्धा कधीच करू शकणार नाही कारण आम्हाला सगळेच देव आवडतात स्वामी समर्थ दत्त खंडोबा महादेव गणपती लक्ष्मी आणि इतर म्हणून आम्ही कुठल्याही देवाला विसरणार नाही आम्हाला सगळे देव खूप आवडतात
हे तुम्ही अगदी बरोबर बोलले एका देवाचीच पूर्णपणे उपासना करा, लोकं साई बाबांकडे जातात माझा साहेबांकडे काम होत नाही, पंढरपूरला जातात, पंढरपूर कडे माझं काम होत नाहीये मग मी नरसिंहाचे वाडी कडे जातो, मग ते अक्कलकोट ला जातात, सारख्या सारख्या गुरु बदलणे व देव बदलणे हे अत्यंत चुकीचा आहे.., एका देवाचीच उपासना करावी मनोसक्त करणे.... कारण सगळे देव एकच आहे
पण मला वाटते गणेश जी भोलेनाथ राम कृष्ण विठल रुक्मिणी जगदंब माताजी दत्त अवधूत चिंतन स्वामी समर्थ साईनाथ महाराज गजानन महाराज सर्व देवतास नमस्कार करून स्मरण केले जात आहे मग योग्यच आहे असे वाटते
बरोबर कॉमेंट केली तुम्ही लाईक कॉमेंट सबस्क्राईब साठी काही ही भरडल जात प्रतेक व्हिडिओ मध्ये माठी पाण्यात टाकून लादी फूसा काय आहे काही ही अस नसत घरात सगळे एकमताने चाले की घर छान चालत प्रसन्न वाटत तिच तर खरी लक्ष्मी त्या मुळे आपल्या हाता पायांना ताकद येते त्या मुळे पुढचा प्रवास चांगला जातो