@@sayitlouder649, Bhide ka? First of all, don’t feel ashamed of the name given to you by your parents while commenting. Forget the Chatrapati,first respect your parents. Hope you agree.
मुंबई गोवा महामार्ग....सोल्युशन एकच... सर्व कोकणातील नेत्यांना लाल परिमध्ये कोंबा आणि 80 च्या स्पीडने नॉनस्टॉप राजापूरपर्यत कुदवत न्यायाला पाहिजे.. मुंबई-गोवा टोलमुक्त झालाच पाहिजे...
छत्रपती शिवाजी महाराज नाही पडले महाराष्ट्राची संस्कृती, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती इतक्या खालच्या थरावर आहे कि त्याचे प्रतिबिंब म्हणजे हि मूर्तीची वाताहत आहे.........
कोणताही शिवप्रेमी इतक्या लवकर पुतळा घाईघाईत व्हावा ही मागणी करणार नाही प्रत्येक शिवप्रेमीला कळतं कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ लागतो हा विनाकारण विचारलेला प्रश्न आहे
राजगड तोरणा गड पहाण्या सारखे आहेत पण तिकडे जायला चांगले रोड नाहीत. माझ्यासारखे सिनियर लोक मनात असूनही जाऊ शकत नाही. तेच जर या लोकांनी थोडीफार रोडची व्यवस्था केली तर जाता येईल. बिचारी तरुण मुले ट्रेक ला जातात त्यांचे व्हिडीओ बघून समाधान मानायला लागतं 🥲
सरकारी यंत्रणेने कामे देताना आपसातील व्यक्तीना व कोटेशन कमी आहे म्हणून काम देणे चुकीचे आहे. त्या कारागीराची कंपनीची गुणवत्ता व इतर पार्श्वभूमी पाहणे जरूरीचं आहे. यापुढे होऊ नये म्हणून संबंधितांनी दक्षता घेणे जरूरीचे आहे. धन्यवाद पांचाळसर.
दाजी पांचाळ ह्यांचा पुतळा बनविण्याचा कारखाना खार प मुंबई येथे होता. खूप अनुभवी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुतळ्याचे काम झाल्यास खूप छान होईल. सध्या ते कोकणात त्यांच्या गांवी आहेत व कारखाना सुध्दा आहे. योग्य व्यक्ती, योग्य काम. जय भवानी, जय शिवाजी.
यापुढे कोठेही आणी konatahi पुतळा basavanya पेक्षा असे स्मारक आणि bagicha बांधावं की जे लोकांना आपला इतिहास आठवण करून देईल तसेच अशा ठिकाणी pustakalay, sangrahalay, युद्ध niti वरील शिक्षण, खेळांचे शिक्षण अशा गोष्टी सुरू कराव्यात जेणे करुन पुढील पिढी चांगली घडेल.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे नको . आपल्या कोकणामधील जेवढे किल्ले आहेत त्यांचे संवर्धन करा एवढे पुष्कळ झाले. आणि ते सरकारचं काम तर काम आहेच पण स्थानिक लोकांचे सुद्धा आहे.
शिवाजी महाराजांपासून ते आजपर्यंत मोठे किल्ले संरक्षण भिंत किल्ल्याचे मोठे दरवाजे इंग्रजाचे काळामध्ये बांधलेली पुलं,जुन्या इमारती हे सुतार,लोहार,कुंभार,पाथरवट,सोनार या आठरापड जातीतील बांधवांनी बांधलेले आहे, यां बांधवांना भगवान विश्वकर्मा नी संकल्प विद्या दिलेली आहे.या समाज बांधवांना जर इंजीनियरिंग कॉलेजमधले सिव्हील, मेकॅनिक शिक्षण दिले तर या देशाची प्रगती होईल.व असे पुतळे पडणार नाही. दाजी पांचाळ,राम सुतार यांनी सर्वात मोठा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा तयार केलं, हे दोघे सुतार समाज बांधव आहे..
किती अनुभवी हुशार तज्ञ शिल्पकार असताना कुणालाही काम दिले उगीचच नको तिथे हुशारी दाखवून पराक्रमच कैलास शिंदे सरकारने आणि पुतळा पण महाराजांना साजेसा असा नव्हताच नाही
पांचाळ साहेबांच्या म्हणण्यानुसार येथे सुद्धा टक्केवारी केलेली दिसते. चांगले पैसे दिले की चांगले काम करणार असे काहीतरी.... पैसे कुठे खायचे ते तरी जरा ठरवून घ्या .... महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती तुम्ही कमी पैसे भेटले म्हणून निकृष्ट दर्जाची बनवणार यात तुम्हाला कसलीच लाज वाटत नाही का??
Akhhya kokan region madhe he chalu aahe sadhya..Minister akhyya maharashtra madhun kuthun pan nivdun aalela aso sagle ambitious project kokan region madhe...hyanchya matdarana rojgar ghar sagl kokan region madhe ch dyayach asat...amchi lok zopali aahet...kokan region ch prashasan tabyat nahi tithe sagle paschim Maharashtra madhale aanun basavalet te lok faqt takkevarisathi kaam kartayat.
जय "शिवप्रेमी" (?) दोन महिन्यात पुतळा परत बांधा म्हणत आहेत, त्यांची इच्छा फक्त तो पुतळा पुन्हा पडावा एवढीच आहे. असल्या महाराष्ट्राचं वाटोळं चिंतिणार्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे
एवढे प्रामाणिक माणसं असताना का अस व्हावं हे मराठी माणसाचं दुर्भाग्य आहे ,हा अस्त आहे असं वाटते मराठी जन माणसाचा ,खूप दुःख होतय, राजकारणी लोकांना नाही समझनार हे सगळ
वाऱ्याचा वेग आणि खारी हवा ही अतिशय बालिश कारणं आहेत. कारागीर हा 24 वर्षाचा अननुभवी तरुण आहे, चूक त्याची नाही. चूक त्याला काम देणारांची व त्याला सपोर्ट देणाऱ्या एजन्सीज ची.
Heych jara babasaheban cha putla asta tar netyancha firna pan banda jhala asta..ha asto iman ani takad ani Shivaji Maharajancha putla padla tyach vait vatla pan je swata la maratha mhnun ghetat ani vanshach ahet tech kahi bolat nahi tar bakich kay
Hawada bridge ajun paryant ka kosalla nahi English nave badalnyat tum hi hishri dakhoo Naka pudhe branch kahi sangavayache have parents te mazya raenge 🎉Madhepura aalya nantar