भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हरतालिका पूजन केलं जातं. वैदिक शास्त्रानुसार, या दिवशी देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. म्हणून या व्रताचं विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी महिला निर्जल व्रत करतात आणि शिव-पार्वतीची आराधना करतात. विवाहित महिला सौभाग्य अखंड राहावं म्हणून हे व्रत करतात तर अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून हे व्रत करतात.
.
चला तर मग ऐकूयात कहाणी हरतालिकेची....
.
कहाणी गणपतीची : • कहाणी गणपतीची (चातुर्म...
17 сен 2024