विनाशकाले विपरीत बुद्धी....२५ वर्षे भाजप बरोबरीच्या युतीत सडलो म्हणणारा उबाठा गट आता काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरच्या महा विकास आघाडीमुळे पूर्णपणे विनाशाच्या मार्गावर आहे त्याला महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांतर्फे खूप सा-या शुभेच्छा .
उद्भव ठाकरे भाजप बरोबर शिवसेना ची युती होती तेव्हा म्हणत होते भाजप सोबत राहिल्याने युती sadali पण आता कॉंग्रेस सोबत गेल्याने पक्ष संपत चालला आहे .🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
नाना पटोलेंचे म्हणणे अगदी बरोबर आहे. काँग्रेस मुळेच ऊ बा ठा ला मुस्लिमांची एक गठ्ठा मते मिळालेली आहेत. नाहीतर यांना मुस्लिमांनी इतके भरघोस मतदान करणे शक्यच नव्हते
जर हिंदुंची मत गेली तर त्यांनी दुसरी अगदी देशद्रोही लोकांची का होईना मत मिळवून जागा राखल्या तर गैर काय. तुम्हीच प्रफुल्ल पटेलना पावन करून घेतले. मुश्रीफ पण सुटले. भूजबळ. आव्हाड मोकाट फिरत आहेत. नवाब मलिक तर दार उघड बया दार उघड अशी आळवणी करतच आहेत. राणे तीन वर्ष आदित्य विरोधात आरोप करत आहैत पण साधी चार्ज शीट्स पण नाही .सिध्द होणे दूरची बात.
एकेकाळी शिवतिर्थावर कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधीची किनरा आवाज काढून टिंगल टवाळी करायचे उद्धव ठाकरे. त्याना काय वाटत विसरली आसेल काय ती ? सबका हिसाब बराबर होता है.
उध्दव बीजेपी बरोबर होता तोपर्यंत पक्षाची व त्याची भी शान होती पण हे ऐकुन सगळच गेलं हाती धुपटनं आलं "" मानसाने दुसर्यासाठी खड्डा खणतो तो स्वतःहाचाच आसतो "" ते यावरुन दिसले .
श्री शिंदे व श्री फडवणीस सरकारने बांग्लादेशातील हिंदूची परिस्थिती लोकांन पर्यंत पोचवायला पाहिजे.आपोआप हिंदू जागे होतील.1%जरी फिरले तर काय होईल हे आपणास सांगण्याची गरज नाही.
प्रत्येक हिंदु धर्मीयाने आपल्या धर्मबांधवाला समजुन घ्यायला पाहीजे आणि हिंदु धर्मीयांनी आपसात सतत एकमेकाला प्राथमिकता दिली पाहिजे.. रिक्षा स्टॅन्ड वर रिक्षा पकडण्यापेक्षा रस्त्यामध्ये रिक्षाच्या फ्रंटवरील देवी देवतांचे फोटो मुर्ति पाहुन रिक्षा पकडावी.. सर्वधर्मवडापाव वाल्यांच्या जाळ्यात अडकु नये.. आर्थिक बहिष्कार हा उपाय १०० टक्के यशस्वी झाला पाहीजे.. त्यासाठी खणता राजा सारख्यांना ओळखुन त्यांची माहिती एकमेकांना पसरवुन त्यांच्यावरही बहिष्कार टाकला पाहीजे.. नाहीतर ते तुमच्या खिशातून पैसे काढुन जिहादींना देतील..
नाना पटोले आणि उद्धवस्त ठाकरे हे उसणा स्वाभिमानी पणा जपणारे नेते.... दोघेही उथळ पाण्याला खळखळाट भारी..... उकळ्या फुटणार कोण कोणावर भारी...... मला आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जाण्याची लाज वाटते असे सांगतील का उद्धव ठाकरे.... कांग्रेस कडुन मी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असे वचन घेऊन आलो म्हणतील..... मला नाही अब्रु मी कशाला घाबरु.....
आज खरोखर बाळासाहेबांची आठवण येते महाराष्ट्राचा वाघ उगाच बाळासाहेब ठाकरे यांना म्हणत नव्हते होय बाळासाहेब ठाकरे वाघच होते म्हणून त्यांची आठवण दररोज दररोज येथे
साहेब, बारामतीचे मोरचुद काका आपल्या सुकन्येला मुख्यमंत्री करणार याची खात्री झाल्यामुळें ते सोनियांच्या दारी पदर पसरुन मुख्यमंत्री पदाचा दावा रहावा यासाठी या सपत्नीक पुत्र पौत्रादींसह भेट घेतली आहे.
सुशील जी आजचा विषय खूप छान केलात विश्लेषण खूप खूप छान उध्दव ठाकरेंनी २०१९ ला मुख्यमंत्री पदासाठी सुक्रचाऱ्यांची भूमिका घेऊन २ काँग्रेसला जीवंत केले आणि स्वतःचा नको तेवढा नुकसान केला .. यापेक्षा वाईट काय असू शकत ?
दिल्ली वरून थेट मातोश्रीवर नेते भेटायला यायचे बाळासाहेबांना बाळासाहेबांचा दरा दरारा दरारा आता आपण काय करत आहोत खरोखर आज माननीय श्री बाळासाहेब ठाकरे पाहिजेत होते
नीच अवरंगजब व नीच अब्दाली यांचे नावही काढू नये व मुस्लिम लोकांचे लांगुल चालन पण करू नये कुणी शिकवणारा याना मिळाला तर हे कुठल्या कुठे देशाचे भले करतील ते भले ही तत्व पाळणारा मोदीजी हा नेता आहे,,हरहर महादेव ,हरे कृष्ण हरे राम ,,,
उ.ठा.नी कांग्रेस ला शरण जाण्यापेक्षा भाजपा शी जवळिक करावि हे त्यांच्या व पक्षाच्या हिताचे आहे.पण दुराभिमान आडवा येतो.मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्व बुडाले कसे रामदास स्वामी यांनी म्हटले आहे.
आज बाळासाहेब असते तर् म्हणले असते "बांगलादेशातील हिंदूंच्या केसाला जरी हात लावला तर् भारतातील बांगला नागरिकांना भारतात राहू देणार नाही" आणि हे उध्वस्त काय बोलतोय मोदी काय करतात म्हणून
पंतप्रधान संजय राऊत यांना विनंती। आपण जसे सिंधी बिल्डर कडून १०३९ खोके घेऊन ६७४ मराठी कुटुंबाना बेघर करून दाखवले होते तसेच मुस लमानांना साथ देऊन मोदींच्या हिंदू मतदारांना आणि मराठी माणूसला हाकलून द्या महाराष्ट्रातून.