माहिती छान दिली भाऊ परंतु जेव्हा शेंडा खुडणी केल्यानंतर ते 60 दिवसांनंतर मोठेपणा राहतात... वरच्या चार फांद्या सोडून खालचे मोठेपणाचा काढले तर नक्कीच सूर्यप्रकाश खालपर्यंत पोहोचेल आणि फांड्याला पण सूर्यप्रकाश मिळतो कारण 60दिवसानंतर जे मोठेपणा असतात ते अन्नद्रव्य तयार करू शकत नाही ते झाडातून अन्नद्रव्य तयार करतात त्यामुळे मोठेपाण जर काढले तर नक्कीच सूर्यप्रकाश खाली पोहोचेल आणि पराती मोकळी राहील🙏🙏🙏🙏
भाऊ पूर्ण चुकीची माहिती देताय आपण , भाऊ जेव्हा आपण मुख्य शेंडा खुडतो तेव्हा बाकीच्या फांद्यांचे शेंडे प्रकाश संस्लेशन करत नसतात का ? आणि सर्वात अगोदर तुम्ही हे लक्षात घ्या की प्रकाश संस्लेशन फक्त शेंडा नाही तर पूर्ण झाड करत असत ,आणि जेव्हा झाड प्रकाश संस्लेशन करत असत तेव्हा स्वतःच अन्न स्वतः तयार करत असत. मग ते कोणतेही पान असो मी स्वतः एकरी 15 ते 16 क्विंटल एकरी उत्पन्न घेत असतो पण एका ठराविक वाढीवर शेंढे खुडूनच ,आणि हो जेव्हा आपण शेंडे खुडतो तेव्हा एका वेडेस 2 खतांचा डोस दिल्या एवढी झाडाची ताकत कच्चा माल पक्का करण्यात लागते , सोया मोठा ठेवावा आणि बिधास्त शेंडे खुडणी करून उत्पन्न वाढवावे वरील माहिती लक्षात घेऊ नये
1)Syngenta POLYTRIN C (Profenofos 40% + Cypermethrin 4% EC) 2)Adama Agas Diafenthiuron 50% WP, Acts As Insecticide As Well As Acaricide, For Effective Control of Sucking Insects 3)Boom flower यांची फवारणी घेतली तर चालेल का कापूस या पिकाला
सततच्या पावसामुळे बोंडावर बुरशी चढत आहे त्यामुळे पाते गळ होत आहे.. 50ते60 दिवसानंतर जर कपाशीमध्ये उभा टी मारली असेल त्यामुळे खालच्या मुळ्या तुटून पतेगड होते.. अर्धा लिटर ते एक लिटर जीवामृत व अर्धा लिटर ताक 16 ते 18 लिटर पंपाने फवारणी करावी