दुकानातील औषधे वापरून शेतकरी कर्जबाजारी होत आहे, आपण नेहमी प्रामाणिकपणे स्वस्तात आणि पावरफुल औषधांची माहिती देत असता त्यामुळे नक्कीच आम्हा शेतकऱ्यांना आपल्या औषधांचा फायदाच होत असतो, आण्णासाहेब आपले मनःपूर्वक धन्यवाद
तुमचे मार्गदर्शन आयकून सेंद्रिय शेती ला सुरुवात केली आहे आपले मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे कार्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी बनवले खूप मस्त रिझल्ट आला आहे🤝🙏. सेंद्ीय शेती ही काळाची गरज आहे सर्व तरुण वर्गाने सेंद्रीय पद्धतीने व्यवस्थापन करून शेती करायला हवी.
राम राम आण्णाभाऊ एकच नंबर व्हिडीओ खुप खुप छान आपल्या रसाल वाणीतुन जे मार्गदर्शन करतात शेत करी बांधवासाठी खरच लाख मोलाचे आहे आयुष्यभर आसच राहू द्या ही विंनती एकदा भेटण्याची इच्छा आहे आण्णाभाऊ तुमचा आवाज खुप खुप गोड आहे धन्यवाद आण्णाभाऊ 👌💐💐💐💐💐
आण्णा भाऊ माहिती एकदम उपयोगी आहे. तुमचा गाव कोणते. शेती किती आहे, तुमचा अनुभव कसा आहे मी शेंद्रिया शेती सुरू करत आहे. आजकाल you tube war खूप माहिती येत असल्यामुळे शेतकरी कन्फ्युज होत आहे. दुसरे आपली शेतकऱ्याला सोप, आणि कमी खर्चाचे ,फुकट तयार करता येतात अासी टॉनिक, किट नाशक करण्याचा कंटाळा येतो.
धन्यवाद आण्णा खुप छान माहिती दिली आण्णा आपले काही औषधे माणसाच्या आजारावर पण काम करतात अंग खाजवत असेल तर गौमुञ आणि लिबपाल्याचे औषध लावल्यावर खाजवत नाही हा माझा अनुभव आहे
रामराम अण्णा. मी अंजिरच्या झाडाला एअर लेरींग केली होती , आणि ती सक्सेस पण झाली , सक्सेस झाल्यावर तीला कापुण जमिणित लावलि पन त्याची पाने सुकुन गेली.. ते उगल का
र्ाम राम अण्णासाहेब आपण खुप चांगली माहिती दिली धन्यवाद.हे टॉनिक किटनाशकाबरोबर वापरले तर चालेल काय?मी ताक गोमुत्र गुळ या पासुन औषधी तयार केली आहे.या सोबत स्प्रे केला तर चालेल काय?
यात केळी आणि गूळ असल्यामुळे याचे गोड पणामुळे मधमाशी आणि जिवाणूंची संख्या खुप वाढते फुलाची संख्या वाढते व फुलगळ होत नाही बरोबर आहे की नाही भाऊ रिप्लाय द्या,धन्यवाद