शेतकरी काबाड कष्ट करून मेहनतीचे धान्य पिकऊन भुकेलेल्यांची भूक भागवतो ज्यांना शेती कशी करावी लागते आणि ज्यांना मुक्या प्राण्यांचा सांभाळ कसा करावा लागतो याची अक्कल नसेल त्यांनी शेतकऱ्या विषयी आणि मुक्या प्राण्यां विषयी अक्कल शिकऊ नये.
आमची मालवणी माणसं करामती करण्यात लय भारी आहे. बैला ला कोटर पाजली नंतर बैल जोतला फिरला .पण त्याला चार जण मारू नका.शेतकरी च बैल आता इतिहास जमा झाला आहे.त्याची जागा ट्रकटरणे घेतली आहे.
म्हैस जनावर चिखलात चालायला एक्सपर्ट असते.पाय न उचलता चालते.दमत नाही.गाय जनावर पाय उचलून टाकते त्यामूळे चिखलात पाय रुततो.जास्त ताकद जाते आणि लवकर दमते. अपवाद फक्त देवणी जातीचे जनावर.तेसूद्धा पाय कमी उचलते.