पर्यटनासाठी खुपच चांगले विचार आहेत आपल्या देवगडला खुपच सुधारणा हो ऊन शकतील पण जबरदस्त इच्छाशक्ती नाहीच पवनचक्कीचा प्रोजेक्ट फारच छान झालाय पण त्यातही आणखी काही सुधारणा केल्यास फारच छान हो ईल गजबादेवीच ठिकाण फारच सुंदर आहे पण आळशीपणा पुढील काहीच होणार नाही कोकणचा कॅलिफोर्निया असाच होणार नाही कुणाशीतरी लक्ष घातल तर अधिक सुंदर हो ईल पर्यटनाला गती मिळेल कोकणी तरूण मुंबई त जातात त्यांच्या उद्यीगशक्तीला चालना मिळुन रोजगार वाढेल पण कोणाक ता होता ही वृत्ती घात करते