अगदी बरोबर १०८ रूग्ण वाहिका बंद झाली HMV चाय बिस्किटे मीडियावर कधीही बातमी दिली नाही खुपच छान👏✊👍 माहिती दिली धन्यवाद श्री प्रभाकर सुर्यवंशी जय महाराष्ट्र
प्रभाकरराव, ही महत्त्वाची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद. सरकार कोणाचेही असो, भ्रष्टाचार कमी जास्त प्रमाणात असतोच, आणि त्यामुळेच तुमच्यासारखे जागले फार आवश्यक आहेत. हे कार्य सुरूच ठेवा, महायुतीचे राज्य आले तर भ्रष्टाचार काही प्रमाणात कमी होईल अशीच आशा आहे.
फक्त विकास करून चालणार नाही धोक्याची घंटा झाली आहे,,,, कारण सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे फुटपाथवर सरकारी कार्यालय ला खेटून बस स्थानक परिसरात रेल्वे स्टेशन वर मंदिराच्या भोवतीच मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे हे लक्षात येते का,,,? विकास बरोबर बुलडोझर सुध्दा आवश्यक आहे मस्जिद मदरसा मजार मुक्त राज्य झाले पाहिजे
चांगली योजना प्रकल्प जनतेसाठी राबवण्यात येणार असेल तर त्या प्रकल्पाला विरोध करणे अगदी चुकीचं आहे. परंतु जस तुम्ही सांगितला फक्त आणि फक्त क्रेडिट या सरकारला मिळू नये म्हणून असे धंदे चालू करेल विरोधी पक्ष
शरद काकांनी त्यासाठीच उध्दव ठाकरे ला मुख्यमंत्री केल आणि पक्ष संपवला चिन्हं पण गेल म्हणून उध्दव ठाकरे चा उध्वस्त ठाकरे झाले हे ना उध्दव ठाकरे ना संजय राऊतला समजलं.
तो पक्ष संपवून हे संपविणे हे आजच्या घडीला नक्कीच आवश्यक आहे. ज्याप्रमाणे 1983 सालात इंदिरा गांधी हिला संपवणे आवश्यक होतं त्याचप्रमाणे आज त्या पक्षाल संपविण्याचे आवश्यकता आहे. ज्या ज्या ठिकाणी मुस्लिमांचे सरकार हवे आहेत त्या त्या ठिकाणी काय झाली या गोष्टी जाहीर असताना सुद्धा आम्हीच माणूस त्यांच्याच मतावर निवडून यायला बघतो यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राचं काय असेल?
जोपर्यंत लोक mva ला मत देऊन निवडून देतात तोपर्यंत तुमच्या आरोपांना महत्व नाही. प्रभाकरजी एक दिवस आपल्या जाती आपला धर्म बुडवून शांती दूतांच्या पदरी बांधणार आहेत,
Chukich ahe ,Jo paryant jantela halvu jage karat nahi to paryant kahi honar nahi ,apli jantach chutiya ahe , election la shuti asli ki picnic la jatat ,yana nantar kalnar javha aplya hatun sarve janar tevha
सर्वच माणसं बुद्धिमान नाहीत. जवळपास 80 टक्के माणसं दुसऱ्यांच्या सांगण्यावरूनच मतदान करत असतात. जनतेकडे इतकी बुद्धी नाही की त्यांनी स्वतः अभ्यास करून मतदान करावं. नाहीतर काँग्रेस पक्ष सुद्धा इतकी वर्षे सत्तेवर आला नसता. सुदैवाने गेली दहा वर्ष भाजपच्या राज्य असल्यामुळे धन हिंदू धर्म तरी वाचलेला आहे. अन्यथा मागील दहा वर्षांमध्ये हिंदू धर्माला केव्हाच संपविले असते. महाराष्ट्रातील जयसिंग तयार झाल्यामुळे महाराष्ट्र धोक्यात आलेला आहे हिंदू धर्म धोक्यात आलेला आहे. तेव्हा प्रचार करताना हिंदू धर्माचा प्रचार करून हिंदूवादी पुण्याचा हट्ट धरला तरच हे शक्य आहे
@@ShashikantSurve-h1x सगळे मुसलमान सुध्दा बुध्दीमान नाहीत पण त्यांना त्यांच्या समाजाच हित कशात आहे ते बरोबर कळत. त्यांचे नेते सुध्दा समाजाचा च विचार करतत. आणि आपले नेते जाती - जातीत आग लावून त्या जाळावर आपल अन्न शिजवतात.
महाराष्ट्राचे माजी माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे पाच वर्ष सरकार चालविले त्याचा विचार करता त्यांच्यातील गुणवत्ता आपल्याला दिसून आलेली नाही. ची फडणवीस यांच्या सारख्याला पाच वर्षे सत्ता चालवताना किती विरोधक होते याचा विचार करा. मी भाजपा पक्षाचा कार्यकर्ता नाही. त्यांच्या विरोधी पक्षाचा कार्यकर्ता आहे. पण सत्य गोष्ट लपवून ठेवणे योग्य वाटत नाही
कोणतेही काम जर जनतेच्या हिताचे असेल तर त्यात खोडा घालण्याचे उद्योग करणारे बाबू यांना बाजूला करून ते काम पुढे रेटायलाच हवे. जनतेने अशा लोकांची माहिती घेऊन त्यांचा दारुण पराभव करायला हवा.
गरिबांना अजून गरिब कस ठेवता येईल हे काही राजकीय लोकांना वाटत आणि स्वतःची लाईफ स्टाईल ऐशो आरामात बसून जगायच तुम्ही फक्त बस,एसटी, रेल्वे मधुनच फिरणार आणि हे मात्र विदेशी फिरणार तुम्ही उपचार सरकारी मध्ये घ्यायचं आणि यांनी विदेशात जाऊन उपचार घ्यावेत हिच विषमता यांना दुर करायची नाही
अगदी सत्य वास्तव या व्हीडीओ मधे मांडले सूर्यवंशी सर तुम्ही . मी एक आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झालेला अधिकारी जवळून या १०८ सेवेच्या कामकाजाचा आणि आडचनीचा अनुभव मला आहे .राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १०८ ही एकमेव उत्कृष्ट व आत्यावश्यक अशी जनहिताची स्किम आहे व तिच्यात सुधारणा होऊन भविष्यात सतत सुरु ठेवायला पाहिजे सर्व राजकीय पक्षांनी दूरदृष्टी दाखवावी ही विनंती 🙏
Maharastrala Yogi pan bhet tiil pan Amit Shah sarkhe tyanna Kam karu detil ka ? Ha Prashna ahech shevti karan amit ji na pm pad pahije he je arvind kejriwal bolle te kahi khota thodi hota Upit suddha Yogiji na kami karnyasathi tya keshav prasad la amit shah ni thevlay asa asel tar kadhich bjp pudhe jau shaknar nahi agdi jp nadda sudda amit shah chich script vachto. ,organiser aso kiva Vivek saptahik tyanni kahi bolle kuthe kimmat detat😂
एकेकाळी भारत विकास ग्रुप (BVG) बद्दल नितांत आदर होता, कारण एक मराठी माणुस गावपातळीवरील गरीब गरजू मराठी मुलांना रोजगारांची उत्तम संधी देतो. पण आज हा व्हीडीओ बघुन खुप वाईट वाटलं.
सर, सकाळी नेहमीप्रमाणे देवपुजा आटोपून, नाष्टा झाल्यावर हल्ली टिव्ही लावला की, काही क्षणांतच अंॅकर म्हणते, " हग-या गटाचे हे हगताहेत, आमचे प्रतिनिधी ते सगळे गोळा करताहेत. खांडेकरसह आम्ही सगळे तो ग्रहण करणार आहोत. सर, या विषयावर व्लाॅग करा . प्लीज. 😢😢
@@mohan1795 खर आहे. 1) मागे एकदा लोकसभेला ऊभे राहिले असता *अविनाश धर्माधीकारींच deposit गेल होत* 2) मुंबईला एकदा LS साठी लोकांनी Ram Naik च्या against actor गोविंदाला निवडून दिल होत.
अगदी बरोबर आपल्या देशाला भ्रष्टाचार व नेतागिरी च्या वर्चस्वाच्या आणि चांगल्या कामाचे श्रेय विरोधकाला जात असेल तर त्याच्यात बिब्बा कसा घालायचा या वृत्तीमुळे बरबादी कडे जातो याचे भान नाही.
खूपच छान मागिती दिलीत सर.... तुमची माहिती देण्याची पद्धती ही खूप छान आहे आणि आपल्या मराठीभाषेवर आपले प्रभुत्व खूप चांगलं आहे... आपण जाण माणसाच्या हिताचे मुद्धे सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवत आहात. आपल्या कार्यास सलाम...... 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
पुजा खेडकर विना नंबर गाडीत बसुन गेली ह्याच विडिओ मिडीया कडे आहे आणि आता ती देशात नाही मग ती कुठे कशी आणि कोणाच्या मदतीन देशा बाहेर गेली या वर विडिओ बनवुन कळू द्या...
आदरणीय प्रभाकर दादा, मनापासून सलाम तुमच्या हिमतीला🙏 खूप हिमतीने, नघाबरता, नडगमगता तुम्ही अनेक विषय अक्षरशः पोटतिडकीने मांडत असता. असत्य, अन्याया विरुध्द बोलण्याची आणि गोरगरीब सामान्य जनतेच्या समस्या मांडण्याची परमेश्वर तुम्हाला अशीच शक्ती देवो. तुम्ही नाशिकला आलात तर नक्की तुम्हाला भेटायला आवडेल. आणि तुम्ही नाशिक जवळ असलेल्या आदिवासी पाड्यांसाठी जे सुंदर काम करत आहात त्यामधे पण मला सहभागी व्हायला आणि माझा छोटा खारीचा वाटा उचलायला नक्की आवडेल.
सर तुमचे व्हिडिओ मी अतिशय आदराने बघते. तुमचा परखडपणा मला आवडतो. असंच काम चालू ठेवा पण आजच्या तुमच्या व्हिडिओमध्ये मला एक शब्द खूप खटकला. "व्याभिचारी महाभारत" प्लीज महाभारताला या व्याधीचाराच्या पंक्तीत बसवू नका त्यांनी जे केलं ते ""व्याभिचारी राजकारण."" मला खात्री आहे माझ्या बोलण्याचा तुम्ही राग धरणार नाहीत. नमस्कार
आज जर गणित मांडायचे झाले तर अजित पवारांचे मतदार महत्वाचे आहेत.प्रश्न हा पडतो कि आपल्या मित्राबरोबर अजून एक मित्र आला तर बिघडलं कुठं.आपण एकजूट होऊन एकदिलाने काम करायची गरज आहे.धुसफुस चालू राहिली तर महायुतीचे सरकार पुन्हा येईल असं वाटत नाही.
सुर्यवंशी साहेब.. खरोखर सामान्य जनतेचे मायबाप आहात तुम्ही ... सुंदर अन खरोखर आपल्या मनांतील अंतर आवाजातील शब्दात तुम्ही हा व्हिडीओ केलात...🎉🎉😂❤❤ साहेब सत्तर हजार कोटी रुपये चा घोटाळा बाज कशासाठी भाजपात घेतला तेचं खूप वाईट माझ्या सारख्या असंख्य सुज्ञ मतदारांना वाटते.... लोकसभा निवडणुकीत फटका पडलाय.आता तरी विधानसभा निवडणुकीत महायुती ला पुन्हा फटका पडेल तर... देशद्रोही काँग्रेस अन मित्र परिवार कडे सता जायला नको....
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला महा युतीत समाविष्ट करण्याचे आदेश श्री अमीत शहा यांनी दिले असावेत. श्री एकनाथ जी शिंदे (मुख्यमंत्री) आणि श्री देवेंद्र फडणवीस यांचा विचार नव्हता.
प्रभाकर भाऊ, तुम्ही राजकारण फार जवळून पहाता यात काही शंका नाही. पण कधी कधी एखादी वस्तू / गोष्ट जेंव्हा आपण फार जवळून पहात असतो तेंव्हा त्या भोवतालच्या काही गोष्टी आपल्या कडून निसटून जातात. त्या अनुषंगाने विचारावेसे वाटते कि, खरोखरच तुम्हाला असे वाटते का, मा. शरद पवार आणि मा. हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरेंचे काही वैर होते ??
Court should also use his right of suo moto and give the right of life to common people Let the court give direct order to State Government.You are really Great Sir
Ajit Pawar Party Must Not Be With Mahayuti. Wake Up BJP Wake Up. Mahayuti Must Be Consist of BJP, Shinde Sena & Raj Saheb Thakare Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
नेमकी जनहित याचिका काय आहे, मुद्दे काय आहेत हे न सांगताच ते योग्य की अयोग्य कसे ठरवता येईल? किंमतीविषयी शंका असेल तर अंदाजे खर्च मी देखील काढून देऊ शकतो, वस्तू आणि सेवा दोन्हींचा. नेमका मुद्दा/आक्षेप सांगावा.