भाजपचा चमच्याला निवडून न देता, जनतेनी वर्षा ताईना निवडून दिले, त्याची पहिली चुणूक त्यांनी पहिल्या भाषणात दाखवून दिली आहे, आमच्या महाराष्ट्रातून उध्दव साहेबांच्या मतावर निवडून आलेल्या वर्षा ताईंचे अभिनंदन जय महाराष्ट्र..
व्हा अशी नेते दिल्लीत निवडून दिली पाहिजेत नुसत्या खुर्च्या अडवून बसलेल्याना घरी बसवलं पाहिजे लोकांनी नाही तर दहा वर्षे झाली मंत्री होऊन फक्त कविता सोडून दुसरं काम काही नाही वर्षा ताई असेच महाराष्ट्रचे नाव दिल्लीत मोठं करा अभिनंदन ताई
एक no वर्षा ताई..मी घरी सांगत होतो मला वर्षा ताई यांचे भाषण आयकायचे आहे संसद मधील..म्हणून ताई निवडून यायला हवे.. जळगाव la असून तुमच्या निवडून येण्याची वाट बघत होतो... जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र ताई
आम्हाला गर्व आहे उद्धव ठाकरेंवर की ज्यांनी वर्षाताई च्या मागे भक्कमपणे प्रामाणिकपणे उभे राहून या रणरागिनी ला संसदेत पाठविले, धन्यवाद ताई धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब
अतिशय गंभीरपणे मुद्दे उपस्थित केले महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे दैवत आहेत यांचा पुतळा व स्मारक करावा जय भीम जय संविधान ताईच खूप खूप धन्यवाद व पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉❤🎉
🇮🇳 छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर आणि माँ जिजाऊ, सावित्री माई, माता रमाई यांच्या विचारांचा परामर्श घेऊन दिल्लीचे तक्त हालवून दाखवले त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद... या अगोदर असेच खडाजंगी भाषण ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल ताई गोरे यांनी केलं होतं... सप्रेम जय भीम 🚩 जय महाराष्ट्र 🚩 ताई... 🇮🇳
Wha ताई खूप सुंदर मत मांडलित त्याबद्दल आभार . असेच प्रत्येक खासदारांनी निर्णायक मत मांडले तर महाराष्ट्राचे सोन व्हायला वेळ लागणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र
महाराष्टाची अस्मिता आपल्या स्पष्ट भाषणात जाणवली... गद्यारापासून सुरुवात करुन तडाखे दिलेत... महाराष्ट्राचा आवाज आपल्या सारख्या भगिनी नक्कीच बुलंद करतील.
आदरणीय खासदार वर्षाताई गायकवाड खूप सुंदर मांडणी आणि मुद्देसूद विश्लेषण केले असेच भाषण समाजातील सर्व घटकावर करत राहाल हि अपेक्षा पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा
नविन खासदार मंडळीनी विशेष ya भाषणाची तुमच्या आक्रमकता chi चुणूक दाखवली पाहिजे. वर्षा ताई congrats for the बोल्ड straightforward situations awaiting tobe heard&resolved urgently without discrimination of पार्टी politics!.the various issues in शर्ट have been brought to the notice of vhairperson we hope they shall be adhered to by the the Administration at large. जय हिंद जय महाराष्ट्र
शिक्षण नि शिक्षण हाच फरक आहे.... मोठ्या सभागृहात पहिलंच भाषन नि तेही किती अभ्यास पूर्ण....वा! हि आहे महाराष्ट्राची शान हैं! ज्वलंत मुद्दे नि तेही मुद्देसूद... धन्यवाद.... जय भीम वर्षाताई.....🇮🇳🙏🇮🇳
वर्षा ताई गायकवाड नी फारच छान आणि सुंदर स्पष्ट विचार मांडले आता पुढे तरी बि जे पी उचलून पाऊल टाकले जाईल कारण महाराष्ट्र चेआहे असे खंबीर नेतृत्व तेही लेडीज ,
नाहीतर बीजेपीचे नेतृत्व आहे पुंगळ दिंडोरीच केंद्रीय मंत्री असताना पराभव आणि तेही दीड लाखान भारतीताईंचा कोणाच्या कोणाच्या किती जवारी लागला काय माहिती हेमंत गोडसे साहेबांच तर काय विचारायचं नको