गुरुजी तुमच किर्तन खुपच छान आहेत तुम्ही विचार पटवून देण्यासाठी खुप अभ्यास केला आहे तुमच्या प्रतेक किर्तना मध्ये काही तरी नवीन शिकायला मिळते मी खुप आनंदी आहे तुमच्या सारखे किर्तनकार या कार्या मार्फत खरखुरा इतिहास समाजा पर्यंत पोहचवायला एवढे कष्ट घेत आहात 🚩🚩🚩🚩🚩
Respected Shri. Aphale Maharaj.... Contents of your Kirtan area varied & very much meaningful & torch bearing to new generation. We are proud of you sir. Regards, Ramdas Wadkar Ahmedabad
श्री.न. ची. केळकर यांनी सन १९२५ मध्ये 3 खंडातील लोकमान्य टिळकांचे लिहिलेले चरित्र (1850 पाने ) + श्री. गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेली " दुर्दम्य " कादंबरी याचा मिलाफ आपण उत्कृष्ट तऱ्हेने केलेला आहे. मी ज्येष्ट नागरिक असून सदरहू वाचन केलेले आहे. नवीन पिढी वाचन करत नाही. आपल्यासारख्या नी केलेल्या कीर्तना मुळेच नवीन पिढीला लोकमान्य टिळकांचे चरित्र मिहिती होत आहे. आपणास ह्रदयपुर्वक अभिवादन.
नमस्कार विचारांना चालना देणारं, आणि गंभीरपणे विचार करायला लावणारे टिळकांचा स्वातंत्र्य कार्यपट उलगडून दाखवणारे कीर्तन जे आयतं मिळतं त्याची किंमत शून्य असते हे लक्षात येतंय पण ....... ते टिकवून ठेवण्यासाठी तरी प्रयत्न व्हावे त्या साठी तरी प्रत्येक शाळेत हे कीर्तन दाखवावे,अशा स्वातंत्र्यवीरांचे ज्यांनी खरोखरच तन, मन,धन दिलंय, घेतलं नाहीये
@@kartikchavan8219 मला आफळे बुवांना हा प्रश्न प्रत्यक्ष विचारायचा योग आला. वेबसाइटचं नाव आहे charudattaaphale.com महाभारत चे किर्तन लवकरच वेबसाइट वर उपलब्ध होईल.