मी पण मराठा आहे पण मला मनोज जरांगे यांच्या भुमिकेवर संशय आहे 💯 ते बारामती च्या काका साठी काम करत आहेत...... पण माझ्या मराठा समाजाला हे कळन्याची गरज आहे 🙇🙏 मराठा समाजाला आरक्षण फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच महायुति चे सरकारच देउ शकते 💯 ( मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही ये ) आपला मराठा समाज भरकटत चाला आहे आपनच हे समजुन घेण्याची गरज आहे 🙏
शरद पवारांनी 40 वर्षे महाराष्ट्रात पुलोद आघाडी करून फोडाफोडी पहिल्यांदा महाराष्ट्रात सुरुवात शरद पवार यांनी केली व 40 व्रषे महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले पण त्या 40 वर्षाच्या काळात मराठा धनगर समाजाला डा बाबासाहेब आंबेडकर यांनी ठरवलेले आरक्षण देऊ शकले नाही हे त्यांना पक्के माहिती आहे म्हणुन मनोज दादा जरांगे यांना ऊभे केले आहे
अगदी योग्य विश्लेषण केले आहे सर...... जरांगे हा फक्त तुतारी काकांचा माणूस नाही त्याला सरकार मधला एक घटक आतून माहिती आणि पाठींबा देत आहे.....BJP ने लवकरात लवकर शहाणपण घ्यावं
🙏🏿🌹🇮🇳🙏🏿🌹जरांगे पाटील हे कोणाचे बांडगुळ आहे हे सर्वांना माहित आहे. मी स्वतः मराठा आहे. देवाभाऊ ने केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ घालवले ---औरंगजेब फॅन क्लब ने. 🌺🦾🌺🦾🌺🦾🦾कठोर निर्णय घेणे जरूरी.
@@ravibokhare4702 Tu lal chata maratha ahes je arkashn tikat nhi te detat ani yache sarkar gele coratla manj karun ghalvatat bag jara nit ha kay swthala martha samjto khdi tari jati ye pude paksh bajula thev jara
अरे झट्या तू मराठा असता तर असं बोला नसता इथ जनरांगे पाटील समज्या साठी जिवाचं रान करतं आहे हे आम्हीं मराठे पाहत आहोत सिंगल एक मत सुद्धा आता फुटणार नाही लक्षात ठेव 🚩
सत्ता कुणाला नको आहे.दगाबाज पवार तर सरणावर जाण्याची वेळ आली तरी अजून यौवनात मी अशाच रूबाबात आहे.अजून याला पंतप्रधान व्हायचे आहे आणि पुत्रीला मुख्यमंत्री बनवायचे आहे.काय महाराष्ट्राच्या जनतेच्या नशीबात वाढून ठेवलं आहे.बाप कमी पडला म्हणून मुलीकडून राहिलेलं काम करायचं आहे. काय जनता आहे.
सुर्यवंशी साहेब खुप correct analysis केले आहेत. सर्वच ताळतंत्र सोडून चाललय. तार्किक वादविवाद करायला कुणीच तयार नाही. सर्व राजकीय पक्ष हतबल झालेत तर त्यांनी जनतेत उतरून आपले म्हणणे पटवून द्यावे लागेल किंवा मागणी मान्य होईल किंवा नाही हे स्पष्ट केले पाहिजे.
Sir तुम्हाला salute आहे, खूप जिगरा लागतो रोख ठोक बोलायला. जरांगेला इथेच फेडावे लागेल. खूप गैर फायदा घेतोय सर्वांचा. याला कोण कुत्र विचारणार नाय या bhamtyala
भाऊ अतिशय चांगले विचार मांडले आहेत.. सध्या मराठाला गाजर दाखन्यांच येत आहे... मनोज जरागे त्याना हा वाद मिटवायचा नाही... फक्त शरद पवारच्या हातून काही होतं नाही म्हणून ह्याला कामाला लावलंय... शरद पवार समाज्यासाठी काय केलं ते महाराष्ट्र जाणतोय..
रामा, आठवतंय का, एकदां भाऊच म्हणले होते की, 'एकदां या जरांग्यालाच मुख्यमंत्री करावं. आणि त्याला अट घातली पाहिजे की, फक्त आठ दिवसांत तूं हे आरक्षण मिळवून दाखव'. आणि न झालं तर तत्क्षणीं त्याला खाली उतरवा. त्यालाच कळेल हे कसं अशक्य आहे हे. जय श्रीराम!
हा दुसरा केजरीवाल आहे महाराष्ट्रातील.जादा दिवस नाही पणं खासदारकी खरंतर जरागें मुळें हारलेले नाही तर ते मागासवर्गीय व मुस्लिम समाजा मुळें हारलेले आहे पणं बागुलबुवा हा जरागेंमुळेच झालाय असे वाटते.धनजी संताजी झाल्या गत झालेली अवस्थेत आहे नेते मंडळी
@@samirchavan1837tumche संस्कार disale sagle.... जातिवादी, अशिक्षित , chaan shikavan dili ahe tumhala छत्रपति शिवाजी महाराज yani ... स्त्री la bolatay tumhi, thodi लाज vatu dya
भाजप ने आता मराठा समाजातील विचारवंताचा उद्योगजकांचा शिक्षणतज्ञांची संघटन करावे आणि आणि मराठा आरक्षण सद्यस्थिती त्यागी अडचणी सरकारची धोरणे ओबीसी आर णाच्या मर्यादा या बदल जन जागृती करावी सत्य स्थिती सांगावी ,
आपले फडणवीस हुशार असतील पण खूपच पुळचट आहेत. लगेच दबावाखाली येतात. उद्धटने त्यांना असेच सत्तेत असताना दबावाखाली आणले होते. उद्धट सत्तेत असो वा बाहेर असो नेहमी दरकाळ्या फोडत असतो. आणि हे म्हणतात मी काही दिवसांनी चित्रपट काढेल, तेव्हा सगळ बाहेर येईल. तेव्हा काय उपयोग
बुजगावण्याला खरे मानले की वाघ सुध्दा घाबरतो. कायद्याबाहेर जाऊन आरक्षण मागताना जरांगेना आरक्षण मिळण्यातील अडचणी माहीत आहेत. तरी त्यांच्यावर असलेला वरदहस्त इतका उपद्रवी आहे की त्याने जरांगेची बुध्दीच काम करेना झाली आहे. आणि त्यांची कठपुतळी झाली आहे.
लाड साहेब बरोबर बोले इतकं सहज आणि सोपे वाटत का आमदार होणे. बीजेपी भरपूर संयम ठेऊन आहे. असाच राहूदे. मरणारे आपल्या मरणाने मरतात निसर्गाचा नियम आहे. अति तेथे माती.
सुरवात लाड ,दरेकरनी केली ,मराठा नेत्यांनी गप्प बसावे तरच युतीचे सरकार येइल प्रभाकरजी अन्यथा अवघड दिसतय आमचे इथे राजे असुन थोड्या मतात बचावले लोकसभेला नाहीतर कार्यक्रम झालाच होता
सरकारने इतकी मवाळ भूमिका घेणंच पटत नाही.त्या जरांगेला जरा कड्क करायला पाहिजे.फार महत्त्व घेयोय तो स्वतःकडे उगाच ग्रेट समजतो स्वतः ला.विक्षिप्त वाटतो नुसता.काहीही गुणात्मक दर्जा नाही लेकाचा.मीही मराठाच आहे पण हे कुठे लढायला गेले होते मराठा म्हणून हाही प्रश्न आहेच.
त्याची भाषा ऐकून हा मराठा आहे का? हा प्रश्न पडतो. एवढ्या हीन दर्जाची भाषा वापरतो तेव्हा या आंदोलनाची घृणा वाटायला लागते. मी पण मराठा आहे परंतु हा माणूस आमचा नेता नाही
पण प्रकाश आंबेडकर मराठा आरक्षणावर विरोध करत असताना हा चकण्या त्यांना ब्र शब्द काढण्याची हिम्मत करत नाही. आणि जे याला पाटील,साहेब,दादा ,भाऊ म्हणतात त्यांना हा खंडोजी खोपड्या आई बहिणीवर शिव्या देतो, अरे तुरे करतो,घालून पाडून बोलतो.याच्या तोडीचा आरमूठ माणूस असायला हवा आणि त्यास सरकारने सुरक्षा प्रदान केली पाहिजे. पण तो कायदेशीर बाबीत ही हुशार असला पाहिजे ना की याचा सारखा पूर्ण मोकार अन् बिनडोक अडमूठअसला पाहिजे.
आपल्या विरोधात आलेल्या कॉमेंट्स ने आपण विचलित होता असं वाटतं. ह्या कॉमेंट्स या कोणाच्यातरी पुरस्कृत व आपणास विरोध करण्यासाठी आहेत. तरी त्याकडे लक्ष देऊ नये. आपणास ज्या काही चांगल्या कॉमेंट्स येतात त्याचाही उल्लेख आपल्या व्हिडिओमध्ये व्हावा अशी एक नम्र विनंती
@@samirchavan1837Original id varchya maratha tarunanchya comment vachlyat ka dum asel tr de uttar sarvana.Maratha aarakshan ghalavanaryanchya mage jau naka.
सर,तुमचे अचूक विश्लेषण मी नेहमी बघत असते.जरांगे आणि त्याच्या राजकीय समर्थकांना नेमकं काय हवंय हेच कळत नाही.महायुती सरकारने दहा टक्के आरक्षण देऊनही अवास्तव मागण्या पुढे करून सरकारला व महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम का केले जात आहे.कुणाच्या तरी सांगण्यावरून व कुणालाही सत्तेवर येण्यासाठी समाजाची दिशाभूल तर करत नाहीत ना,असा प्रश्न पडतो.
जरांगे भावनिक करुण मराठा समाजला स्वताचा स्वार्थ साठी वापरत आहे त्याचा एजेंडा फक्त हे सरकार बदलून शरद पवारचा पक्ष सत्तेत आनने आहे एकदा राज्य सरकार बदलले की हा आरक्षण आन्दोलन गुंडालून गायब होनार
प्रभाकर, मराठा आरक्षण जोमाने/नेटाने पुढे नेणारे जरांगेपाटील यांना प्रश्न चिघळत ठेवायचाय, त्यावर तोड़ा नकोय......खरतर काही राज्यांनी आपले स्वतःचे निर्णय घेतलेले आहेत त्या प्रमाणे विधान सभेत बहूमताच्या जोरावर आपल्यापूरता समान नागरी कायदा आमलात आणावा 👊👊💪💪👍👍
@@narharibramhpurkar shandh govt re fkt kadya ghalte dusrA kai det asel tr fkt me ch krnar j pn krnar te asa zalay ya govt ch tyamule he govt next tym N alela khup changla💯
Tase nahi bhava andolan madhe lok marle jatil manun sarkar ghabharte baki ky nahi kona cha jiv gela nahi pahije he Sarkar che kaam aste jarange naya naya Mal he udya marega paisa banayega aur kalti marnga bichara garib log marega 😂😂😂
कोण संघाच ते माधव समिकरण?.....आम्ही भाजपाचे मतदार होतो पण जेव्हा फडणवीस म्हणाले आमचा DNA ओबीसी आहे ,त्यांच वेळी व्यापक हींदूत्व संपल आणि आम्ही सावध झालो.
मी एक मराठा आहे आणखी माझा जरांगेंच्या आंदोलनाला आणखी त्यांच्या शिवराळ भाषेला अजिबात पाठींबा नाही. जरांगे हे मराठा समाजाचे नुकसान करत आहेत या मतावर मि ठाम आहे.
त्यांना निवडून यायची भिती वाटतेय बहुतेक, कारण सरकारकडे मागणी करण सोप आहे पण स्वतः सरकारमधे बसून आरक्षण मिळवून देण शक्य नाही हे त्यांना माहित आहे, तेच भेदरलेले दिसतायत
सत्तेसाठी हा लोचटपणा करताहेत फडणवीस व त्यांचे निकटवर्तीय! शिंदे ना व पवारांना विरोधात बोलणे शिव्या देणं कधीच दिसत नाही! तरीही सत्तेसाठी च हे सर्व सहण करणं चालू आहे ह्यांचं! फक्त यांनाच सत्ता आहे का?
@@sunitasodhani9135 dum nh kona mde mg yetil road wr dangal karayla he asa magitla ki karan atta partant sodun deychi dum.nh ya loka mdhe ata ky sodnar 🤣