आजची परिस्थिती खूप त्रासदायक होती. १० वाजेपासून बसून ठेवलं आणि ८ ल सोडलं...५ km la १ तारिक दिली आणि परत बोलावलं...आणि जेवणाची अजिबात काहीच व्यवस्था नव्हती...लांब लांबून मुल आली होती...
आदरणीय कांगणे सर, अन्न व नागरी पुरवठा निरीक्षक परीक्षा मध्ये घोळ झाला आहे. नोर्मलायझेशन केलं नाही . Answer key नाही. थेट रिझल्ट लावून तोंडाला पाने पुसली या सरकारने त्यावर या सरकारची कान उघडणी करा. ही विनंती सर, आमची एकमेव आशा तुम्ही आहात. तुम्ही you tube वर आलात तरी आम्हाला आशेचा किरण दिसतो सर तुम्ही आवाज उठवला तरच काही तरी होईल सर काल अक्षरशः माझा मित्र आत्महत्या करायला निघाला होता. त्याला कसा बसा वाचवला आहे मी. सर मला कल्प ना आहे तुम्हाला हे नाही आवडणार पण माझे मत मांडतो. अतिशयोक्ती नाही पण ही परिस्थिती पाहिली की असे वाटते की तुम्ही या राज्याचे शिक्षण मंत्री असायला पाहिजे. 😢😢हात जोडतो पाया पडतो सर आता माघार घेऊ नका सर. उतरा सर राजकारणात उतरा . काढा सर एखादा नवीन पक्ष. खरच मना पासून बोलतो आहे. माझा आवंढा गिळत नाहीये सर. हमसून हमसून रडायची वेळ आणली आहे आमच्यावर या सरकारने. 😥😥😭😭😭😭😭😭 सर 😥😥😥😥😥 सर उतरा खरंच तुमची राजकारणात येण्याची व नवीन पक्षाची गरज आहे हो या महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि विद्यार्थी वर्गाला. सर माझी तळमळ समजून घ्या सर राजकारणात या 😭😭😭😭😭😭 आता बास झालं मनमानी धोरण आमचा जीव कंटाळला आहे. आमचं जगणं मुश्किल केलं आहे सरकारने. 😢😢😢😢😢😢😢 सर काढा एखादा नवीन पक्ष प्लीज सर प्लीज आणि व्हा शिक्षण मंत्री सर. अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. _ विकास कांबळे ( धाराशिव) स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
होय सर ती चिप 100% काम करत नाही, ते एका वेळी 4 मुलांना सोडतात, परंतु त्या चिपची नोंद केलेली वेळ, मुलांबद्दल अचूक नाही,याचा अर्थ असा आहे की आपल्याबद्दल इतर मुलाची वेळ नोट केली गेली.आणि तिथल्या अधिकारी ला विचारले तर ते कानडोळा करीत होत.
Srpf jalna Srpf मध्ये जी भरती घेतली जात आहे . तिथे नियोजन नीट केले नाही सर . 5 km la वॉच वापरू देत नाहीत . आणि ज्या रोड ला ट्रॅक आहे तिथे कुठ लिहिले नाही की अंतर किती बाकी आहे . खूप वाईट परस्थिती आहे जालना ची ..
देवा भाऊ be like: आपण सर्वाना माहिती आहे आताच आपण 17000 पद भरले आहे आणि आताच विधानसभा निवडणूक झाली शिवाय या मुलांच ट्रेनिंग चालू आहे त्यामुळे आता 9000 पद 2026 नंतर भरण्याचा प्रयत्न करण्यात येईल 😌
मी पण होतो सर भर पावसात पळवल तिथे सहाय्यक समादेशक खूप आगाव आहे .आणि प्रत्येक इव्हेंट चे मार्क सांगायला 2 ते 3 घंटे लावयालेत आणि गेट च्या बाहेर यायला 6pm लागलेत
@@MrRomanticAkshay आम्ही सकाळी 3 ला गेट वर गेलतो आधी गोळा नंतर 100 m. हे दोन इव्हेंट 11am ला झाले नंतर मंदिरा मध्ये न्हेला 11 ला 4pm ला 5km ला पळवल 6.30 ला गेट बाहेर सोडलं 15 तास आताच होतो
सर दौंड गट क्रमांक 5, 24/06/2024 चिखलात ग्राउंड घेतल्यामुळे मार्क कमी आले आहेत 95,96,93 असे मार्क मिळाले असते पण चिखल असल्यामुळे 85,88,80 मार्क मिळाले आहे
Sir chatrpati sambhajinagar police bharti madhe chip pn use nay karat aahe sir , 100m, 1600m, gola etke fast ghetla ki paus yeu nay manun aani aami gola pavsatach fekla sir
Khup haram khor aahe sir he lok sir maza SRPF zal gondia tr sir amahala sakali 2 30 vajta height mdhun kadla Ani amahi bollo ki amahala sodun dya railway station tr amahala bolle amahi nhi det tumhala jaich ja tumhi Ani khup paus chalu hota 😔😔
अभ्यास वर्षभर करतात मुल मग पेपर व मैदानी चाचणी केव्हाही झाली तर तयार असायला हवं ना..... ज्याची तयारी नीट आहे त्याला पावसात पळवा नाहीतर उन्हात काहीही फरक पडत नाही
बरोबर आहे ओ सर आज 17 तारखे पासून ग्राउंड साठी फिरतोय पुस्तक हातात नाहीये आणि आत्ता परत 3 जुलै ल जिल्हा पोलिस आहे आणि 7 जुलै ल पेपर म्हणाल्यावर कस होईल😭😭😭
सर आज नागपूर येथे माझी पन srpf भरती हाेती पन सर तेथील व्यवस्था बरोबर नही अक्षर सा ऐका ऐका सुताचा फरक काढत हाेते छाती मधे। मि जा वेडेस प्रकटीस ग्राऊंड वर करत हाेते त्या वेडे छाती बरोबर यायची आज नाही आली।। आणि मुले 2ते 3 तास बाथरुम राेखुन ठेवली जाऊ पन देत नहते
Sir ji srpf aani police chi merit kami lagli पाहिजे sir karan ज्यांनी पाण्यात मैदानी दिली त्यांचे marks kmi aani jya दिवशी पाणी नाही त्यांना जास्त मार्क्स पडले अस जर zhal tr amchyavr anyay honar sir please kahi tari kara sir lekhi la जास्तीत जास्त मुल बसले पाहिजे sir please kahi tari kara😢
Sar shasan kontya poracha vichar karayla rikam nahi Paisa feko tamasha dekho vishy hy aani hi bharti fkt विधानसभा निवादनुक साधी पैसा lagto mhanun bharti cha tamasha chalu aahe