@@gajananraogadge2347तुम्हाला पलीकडच्या गल्लीत तरी ओळखतात का ? स्वतःची पोर ऐकतात का तुमचे काही ? घराला रंग द्यायची ऐपत आहे का तुमची ? नाही ना मग शांत बसा 😂😅😂😅
अतिशय सत्य साहेब । जातीचे राजकारण केव्हा मोडकळीस येते याचीच वाट पाहत आहे कारण कर्तृत्व, सद्गुण, प्रामाणिकता, कुवत, समज व जाणिव, काम करण्याची जिद्द याच्या आधारावर बहुतांश नेते निवड असावी असे वाटत असते
अजित दादा फडणवीस प्रमाणे मी पनहा येईन महणुन महायुतीत गेले आहेत जसे फडणवीस जसे महणाले होते दोन पक्ष फोडून आलो मी माझ वाक्य पुर्ण केल तस दादा महणुन गेले आहेत ते महणाल मी भा ज प ला संपवूनच परत येईल
फडणवीस यांच्या स्वतःच्या चूकीच्या भूमिकेमुळे त्यांची महाराष्ट्रातील राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल असे वाटते, 48 पैकी 3 जागा आल्यातर बर होईल, यात बदल हवा असेल तर शेवटचा उपाय - जरांगे यांचा आशिर्वाद आवश्यक आहे
माझे आदर्श नेते... कै. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे. कै. मा. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी. कै. गोपीनाथ मुंडे.आणि आताचे भाजप चे संस्थापक राष्ट्रीय नेते. भावी 2024 चे पंतप्रधान मा. श्री. नितीन जी गडकरी साहेब....
याच गडकरी साहेबांना भाजपने वाळीत टाकले आहे आता आपण भाजपलाच महाराष्र्टातुन हाद्दपार करूया जर गडकरी साहेबांना पंतप्रधान करनार आसतील तरच भाजपला मतदान नाहीतर महाराष्र्ट द्रोही भाजपचा २०२४ला पराभव करायचाच........
तीन तेरा काम बिघडा ही म्हण पूर्वजांची म्हणून आततायीपणा म्हणा नडला तसेच गडकरी साहेबांची सीट स्वतः गडकरी साहेबांच्या कामामुळे आली त्याचे सर्व श्रेय साहेबाना.
भाजपाला सध्याचे आघाडीचे नेते तारु शकतीलच असे वाटत नाही पण जर का उदात्त अंतकरणाने स्वत: बाजूला सरकून नितीनजी गडकरी यांचा चेहरा पुढे केलाच तर मात्र चांगले दिवस येतील पण नितीनजी पंतप्रधान असायला हवेत हे मात्र सत्य कोणीच नाकारु शकत नाही.
भा ज प मध्ये स्पष्ट मत मांडणारे नेते🎉🎉🎉 देशाचा विकास आणि देश सर्वोतोपरी टिकविण्यासाठी विशाल दृष्टिकोन असायला हवाच ईथे महाराष्ट्र टिकविणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपण पक्ष बदलला तरीही ते योग्यच होईल तसेही मोहन दादा ही हे मान्य करतात तेव्हा.......