ही घटना आदिवासी जमाजावर घडली आहे... त्यामुळे जास्त गदारोळ होणार नाही...अजून तरी त्यांनी आवाज उठवला नाही... आवाज जरी उठवला तरी आवाज दाबला जाणार...दुर्दैव...
शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करा.. जुन्नर तालुक्यात चार चार पाच पाच वर्षे अधिकारी बदलले जात नाहीत.. वन खाते, सा. बां. विभाग, जलसंपदा विभाग आणि सर्वच.. जलसंपदा विभागाचा कार्यकारी अभियंता तर 5 वर्षे होऊन ही बदली होत नाही.. हे फारच संशयास्पद आहे
आरे त्या वाघाला गोळ्या घाला ना आणि ज्यांना माणसापेक्षा वाघ महत्वाचा आहे त्यांनी घरी नेऊन उडवून घ्या घरातल्या सगळ्यावर माझा घरा पाशी 2 दिवस वाघ येतोय कुणीच दखल घ्यायला मागत नाही