त्यांचा शालेय पास कायमचा बंद करा पोलीस कार्यवाही तर काही होनार नाही हे 100% नक्की आहे म्हूनन हि कार्यवाही महामंडल नी करावी तेव्हाच या आशा विद्यार्था ना धडा शिकायला मीलेल🙏
बरोबर आहे अशा मुलांना जे केलात तेच योग्य आहे पालकानाही कळेल मुले काय करतात जर काही हादसा घडला तर वाहक आणि चालक यांची चुकी दाखवनार या मुलांना समज द्यायला हवा
संबंधित मुलांच्या आई-वडिलांना पोलीस स्टेशन मध्ये बोलावून घेतले पाहिजे व त्यांच्या समक्ष मुलांना शिक्षा दिली पाहिजे आणि पालक व विद्यार्थी यांच्याकडून लेखी घेतली पाहिजे
फक्त विद्यार्थी 1 महिना बस मध्ये अनुच नका.. म्हणजे सगळ्यांची डोके टिकण्यावर येईल... आणि एका मुळे सगळ्यांना शिक्षा झाल्यावर पुढचे वेळेस बाकीचे विद्यार्थी खरा उद्योगी विद्यार्थी पकडून देतील...
फाटकविले पाहिजे यांना पोलिसांच्या ऐवजी बाकीच्या विध्यार्थीनि का असे करता म्हणून 125 मुलांमध्ये 5 नालायक आहे, त्यांना 120 जणानी पुडे असे झाले तर चोप द्या ही विनंती बाकी मुलांना 🙏🙏
विद्यार्थ्यांना शिक्षण व्यवस्थेत शिक्षेविना शिक्षण असल्याने ना परिक्षा ना नापास होण्याची भीती त्यामुळे शिक्षणाची आस नाही,ना कशाचा धाक राहिलेला परिणामी उन्मत्त पणा वाढला आहे याला राज्य व्यवस्था जबाबदार आहे
शाळेत " नागरिक शास्त्र " शिकवले जाते! ज्या ज्या शाळेत सदर विद्यार्थी शिकत आहेत त्या त्या शाळेला सदर विद्यार्थ्यांच्या नावाची यादी पाठवुन पोलीसांनी यांना सहजासहजी सोडु नये.! नाहीतर यांचे मुलीवर इंप्रेशन मारण्याची थेर वाढतच जातील.!
या विद्यार्थ्याना सवलतीच्या दारातून मिळणार एसटी पास रद्द करून टाकावे। एसटी विभाग जुन्नर यांनी त्या माजुरड्या, शेपरलेल्या विद्यार्थ्यांना एसटी प्रवासी म्हणून ब्लॅकलिस्ट करावे। पोलीस प्रशासनाने या विद्यार्थ्यांची ओळक परेड करून त्यांचा पालकांना समज द्यावी।
मस्त हे विध्यार्थी गाडीत मुली असलेल्या वर जास्त हुशारी करतात बापाच्या वयाचे मानसाची टिगर करतात आणी पोरी देखिल हसतात आणी मुलींना पाहुन पोर माजतात चागली कारवाई करा त्यात मुली देखिल असतात
मी पणं एसटी कर्मचारी गेली चौदा वर्षे झाली एसटी मध्ये नौकरी करतो एसटी कर्मचाऱ्यांना ही मुलं बाळं आहेत आम्ही आमच्या एसटी मध्ये ५५ प्रवाशी वाहतूक करण्यास परवानगी आहे पणं आम्ही कर्मचारी या शाळेच्या मुलांची एक बसं सुटली तर संपूर्ण शाळा बुडते व इतर वाहनांने गेले तर अधिक पैसे खर्च होतात गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होते म्हणून आम्ही एकही विद्यार्थी बस प्रवास करताना तो खाली राहु नये म्हणून खुपचं कष्ट घेतो आम्ही वाईट दिवस होते आम्ही शाळेत होतो तेव्हा आता ची परिस्थिती मध्ये खूप बदल झाला बसस्टँड वर एका मार्गावर जाणाऱ्या दोन बसेस उपलब्ध असतात पणं मुले ज्या बसं मध्ये मुली आहेत त्या बस मध्ये प्रवास करतात व वेगवेगळ्या प्रकारचे नाटक प्रवासात करतात व इतर प्रवाशांना व एसटी कर्मचारी यांना विनाकारण त्रास देतात हे चुकीचे वर्तन मुलं मुली कडुन होते हे अशोभनीय आहे.....
🙏 धन्यवाद.. आपण ख-या अर्थाने आपली व्यथा आणि रोजचा अनुभव वाचकांच्या समोर मांडला आहे. या मुलांच्या पालकांना समज द्यावी. कदाचित काही पालक आपल्या मुलांच्या कृत्याचे समर्थन करतील आणि म्हणतील की फक्त बेल तर वाजवली आहे ना.!
विद्यार्थी सवलतीच्या पासवर अकारण प्रवास करणे ,मुलींना छेडणे,सीट आडवून प्रवाशाना त्रास देणे,कंडक्टरशी उर्मट वर्तन करणे असे प्रकार विद्यार्थी सर्रास करतात यावर पायबंद घालणे आवश्यक आहे
सदर मुलांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले पाहिजे, काय कारवाई करायची त्यांच्या आई वडिलांना विचारले पाहिजे.योग्य तो दंड वसूल केला पाहिजे.परत असे करणार नाही.
त्या सर्व विद्यार्थी यांचे शालेय पास असतिल तर त्यांचे पास १ महिन्यासाठी जप्त करण्यात यावेत कारण त्याना हि आपण केलेली बस मधिल टवाळकि एखाद्या प्रवासी बंधुच्या जिवावर बेतू शकते हे त्यांना समजेल व पुढे ते असे बेल वाजवने किंवा आरडा ओरडा करणे हे प्रकार करनार नाहीत
नमस्कार मी कर्नाटक राज्यपरीवहनात चालक होतो आजच्याला घरी बसुन अठरा वर्षे झाली असले अनुभव एकुण प्रवाश्या कडुन आलेले आहेत बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक
शिस्त लागावी,शिस्त कळावी,शिस्तीत वागावे आणि देशाच्या व्यवस्थेला साजेसा नागरिक घडावा यासाठी शाळा आणि शिक्षण व्यवस्थेसाठी जनता शिक्षणकर भरते त्यातून सरकार ही व्यवस्था चालवते. परिणामी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि प्रवास याचा लाभ मिळतो. लाभार्थ्यांकडून असे प्रकार हे दुर्दैवी आहेत.
जुन्नर येथून चढणारे विध्यार्थी वयस्कर व्यक्तींना खूप त्रास देतात,एक विध्यार्थी चढला की अनेक शीट अडवतात व मुली उभ्या असतील तर मस्ती चालू होते या साठी ऍक्शन घेतलीच पाहिजे
लाल बहादुर शास्त्री यांनी रोज नदी ओलांडुन शिक्षण घेऊन भारताचे प्रधानमंत्री झाले आणि हि आपली विध्यार्थी सेना बघा.. आणि आपण यंना देशाचं भविष्य समझतोय..??
कॉलेज च्या विद्यार्थ्यांच्या चुका असतील मी मान्य करतो. पण हा कंडक्टर खूप आघाव आहे प्रत्येक फेरीला भांडण असते प्रवाशांसोबत ,मी पाच वर्षे प्रवास करत होतो ह्या बस ने तेंव्हापासून पाहतोय ह्यांना दररोज काहींना काही असतंय च 🙏🙏🙏 कॉलेज च्या विद्यार्थ्यांना पण विनंती आहे की विनाकारण त्रास नका देऊ 🙏🙏🙏
मुळात त्या कंडक्टर ने 44 प्रवाशी पेक्ष्या जास्त प्रवाशी घेतलेत हेच आपल्यासाठी उपकाराची गोष्ट आहे.. आपल्याला लालपरीचे महत्त्व समजुन घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्या कामगारांना सुद्धा काही नियम आहेत.एसटी कामगारांच्या सहानुभूती मुळे आपल्याला शिकायला भेटले हे खूप महत्त्वाचे आहे. मुलांनी आपल्याला असलेल्या सोयीचा चांगला उपयोग करावा, आज ह्या बातमी मुळे कदाचित त्या ड्राइवर कंडक्टर वर क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी घेतले म्हणून एसटी प्रशासन त्यांचेवर कारवाई करते आणि तसे झाले तर ऊद्या पासुन त्या दुटीवर काम करणारे कामगार उभे प्रवाशी घेणार नाही मग तुम्हीं आमदारांना भेटणार अधिच एसटी त आमदारांच्या खाजगी गाड्या असल्यामुळे ते त्यांच्या पावर चा उपयोग करत तुम्हाला मदत केल्याचे दाखवतील पण तो तुमचा गोड गैर समज असेल भविष्यातील लालपरी संपुष्टात आणून खाजगीगाड्या आणायला आपण जबाबदार ठरून आपल्या येणाऱ्या पिढ्यांचे नुकसान करत आहोत हे लक्ष्यात घ्या... ह्या पोरांना आवरा... एक एसटी प्रेमी
अशा या टवाळखोर मुलांना पालकाचे संस्कार कमी पडलेले आहेत पहिले पालकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावले पाहिजे व त्यांच्या समक्ष विद्यार्थ्यांना समज दिली पाहिजे
मी कायम प्रवाकरीत बसने येतो मुलांना अजिबात शिस्त नाही एखाद्या प्रवाशांची टिंगल टवाळी हे विद्यार्थी करत असतात सर्वात जास्त मुलीना जास्त त्रास होतो परंतु समवयस्क असल्याने ते सहन करतात तक्रार करण्यास धजावत नाहीमलावाटते एकदा सिवहील मध्ये येऊन प्रत्यक्ष अनुभव घेता येईल
Bus madhe CC camera lava & tya student la policachya tabyat dya,& punha asa prakar ghadtakanaye.tyala panishment dili pahije.9 th ,10 th che student astil.swatala jasta shane samjatat.
Mala vatay tya bus madhlya mulanshi vicharpus karun, kharya mullana sodnyat yavatamala ani bakichyana pulisacha tabyat dyave . Ani je bus band kele pahije ase manat astil tyana ka mahiti tya aka vidhyarata mule kiti ayushya kharab huvu sakate.( Amchya kade matra Ashi paristhiti nahi ahe gadchiroli District)
मास्तर बोलतात गाडीत शंभर ते सव्वाशे मुलं आहेत बोलतात गाडीत तुम्हाला एवढी परवानगी आहे काय प्रवाशी भरायला गाडी आहे खुराड असे प्रवाशी क्षमतेपेक्षा जास्त भरणे ही तुमची चूक आणि विद्यार्थ्यांचे म्हणल तर काही टवाळखोर असतात जोरात बोलणे गाणी वाजवणे शिव्या देणं त्यांच्या वर कारवाई नक्कीच झाली पाहिजे
हि.मुलाखत एस टी.ड्रायव्हर व वाहक.का साठी होती.समजले. पण मुलाखत घेणारा ची खरच कमाल आहे मानलं राव. काय प्रश्न? काय मनोगत विचारले.माणाव लागणार राव.खरंच मोदींची मुलाखत घ्यायला लावायला पाहिजे. त्याला.