मी ही भाजपची म.मौ.अध्यक्षा आहे.पण मला अजित पवार यांना मंत्रिमंडळात प्रवेश करून घेणे पटलेल नाही .आता नवाब मालिकलाही घेतील मंत्रिमंडळात. आपल्याला अभिमान नाही पण स्वाभिमान तरी हवा.
अगदी खरं आहे, आज पर्यंत राष्ट्रवादीची चाल भाजपाला साथ देणारी नाही.अजुनही शरद पवारांना हाताशी धरुन खलबत चालु आहेत. मी पण भाजपचा पाठीराखा आणि मोदींचा भक्त आहे.माझ्या निरीक्षण प्रमाणे सध्याचं राष्ट्रवादी ची गेम नक्कीच आहे. भाजपात अतिरथी महारथी आहेत. तेव्हा आँखो लेखा हाल पहाणे या उपर आपली मर्यादा ओळखुन गप्प बसणेच योग्य!
पवार कुटुंबीयांपैकी कोणालाही भारतीय जनता पक्षाने जवळ करू नये, कारण त्यामुळे भारतीय जनता पक्षाची जनमानसातील पत मात्र वेगाने घसरते आहे.हे वेळीच त्या पक्षाने लक्षात घ्यावे.लोकसभेत बहुसंख्येने खासदार निवडून यावेत यासाठी एवढा आटापिटा करण्याची गरज नाही.ते एरव्हीही येणारच आहेत.
@@avinashghogare9208अरेबाळा 4 पावल मागे घेतली म्हणजे युद्ध हरले असा अर्थ होत नाही युद्धात ,राजकारण समजायला सविधान नाही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व रणनीती वाचा , किंवा चाणक्य नीती , तुम्ही तुमच्या पिढी ला फुकट्या कमजोर बुद्धी च्या आधारावर जनतेच्या कष्टाची भीक मागून पोसा ?
2019 व NCP चा इतिहास व तल्लख पवार आपल्याला उल्लू बनवत आहेत हे कळत असून फक्त लोक सभेच्या दृष्टीने कुऱ्हाडीवर पाय ठेवून BJP आपल्या भोळेपणाने(!?) सर्वस्व गमावणार.
बरोबर आहे. पण भाजप मधे एकसंध व शिस्त असलेला राजकीय पक्ष आहे पण राजकारण करत असताना साम दाम भेद आणि दंड ह्या सुत्रांचा कसोशीने व वेळोवेळी वापर करावा लागतो तेव्हा मोदी शहा यांच्या नेतृत्वाखाली सर्व काही चांगल्या गोष्टींचा अभ्यास करून वाटचाल सुरू आहे हे नक्की 👍🏻👍🏻👍🏻🌹🙏🏻
आता वेळ आली आहे सत्तेसाठी हिंदुत्व,राष्ट्रत्व, नीतिमत्ता चड्डी मदे गुंडाळून ठेऊन मेहबुबा मुफ्ती सारख्यादेशद्रोही झग्यात जाऊन बसणाऱ्या,शरद पवरांसारख्या हिंदुद्रोही नेत्यांना गुरू मानणाऱ्या,अजित पवरांसारख्या भ्रष्ट लोकांच्या मांडीवर बसणाऱ्या,सोमय्या सारख्या महाराष्ट्रद्रोही लिंगपिसाट लोकांचे लिंग कुरवळणार्या,मणिपूर जळत असताना flying kiss घेणाऱ्या,अजून कितीतरी 😅😢 लोकांना संभाळणार्या लोकांना हिमालयात पाठवण्याची वेळ झाली आहे..... आता एकच.... .............हिमालयात नरेंद्र देशात देवेंद्र
याचे म्हणजे अजित पवाराच़े काकाच्या मदतीने मुख्यमंत्री होण्याचे मनसुबे असण्याची दाट शक्यता वाटते. पण एकनाथ शिंदे ते ऊधळुण लावतील. ते ऊधळुण लावले पाहिजे.
प्रभाकर जी नमस्कार. पवार साहेब आणि दादा दोघेही महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजत आहेतआता जनता फार हुशार झाली आहे. पुढे येणाऱ्या निवडणुकीत जनताच यांना कात्रज चा घाट दाखवेल यात शंका नाही. धन्यवाद 🙏
होय हिंदूंनी भाजप बरोबर जावे...ते ही भक्कम पने कारण भाजप सत्तेत आला की विरोधकांना ed ची भीती दाखवून,त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालून सत्तेत घेऊन त्यांना मंत्रीपदे देऊन पवित्र करू शकते .नबाब मलिक सारख्या देश द्रोही माणसाला तुरुंगातून बाहेर काढून त्यांना मंत्रीपद देऊ शकते...त्यामुळे भाजपला आपण सर्व हिंदूंनी सपोर्ट केले पाहिजे.
राष्ट्रवादी वाले बनेल लोक आहेत कसोटी महाराष्ट्र भाजपची आहे यांना बरोबर ठेवून एकमेका विरोधी लढवले पाहिजे, कदाचित ते ऐनवेळी लढण्याचे नाटक करतील पण घात करवतील ही शक्यता गृहीत धरून आपली तयारी ठेवली पाहिजे व एकजात सर्वाना बडगा दाखविला पाहिजे.
आपला व्हिडिओ अधिक भावला. आम्ही सामान्य माणसे व आपल्यासारखे विश्लेषक यांना जे आकलन झाले ते मोदीजी, शहाजी , व फडणवीस यांना कळत नाहीये यावर विश्वासच बसत नाहीये. धूर्त पवारांनी सत्तेत येऊन सत्ता ताब्यात घेण्याचे मनसुबे रचले आहेत. आपल्या नेहमीच मुद्देसूद असलेल्या भाषणाबद्दल धन्यवाद व अभिनंदन !!!
देवेंद्र जी केली आहे चुकी तुम्ही पुन्हा!!! जेल मधुन एक सोडला तुम्ही मुन्ना!!! दादानी एक वेळी लावला होता तुम्हाला चुना!!! तिच चूक केली तुम्ही पुन्हा पुन्हा!!
दादा हा जाणत्या नेत्याचा नेताजी पालकर आहे तो BJP ला महाराष्ट्रातून पळवून लावण्यासाठी सरकारात घुसलेला आहे.२०२४ साला नंतर विधानसभे करता जास्त जागा युतीकडून पदरात पाडण्यासाठी दादा महा युतीत आले आहेत. निवडणुकीनंतर हे पाहायला मिळेल.आणि आपले उमेदवार पावन करून घ्यायचे हा उद्देश आहे.
तेच म्हणतोय काही दिवसांपूर्वी खुद्द पंतप्रधानांनी राष्ट्रवादी वर आरोप केले आणि त्यांनाच मंत्रिपदं दिली, म्हणून हा प्रश्न लोक सतत विचारणारच, की राष्ट्रवादी च्या घोटाळ्यांच काय झालं.
राष्ट्रवादी अजीबात फुटली वैगेरे काही नाही हे शरद पवार यांनी रचलेले नाटक आहे राष्ट्रवादिला या नाटकातून जे काही साधायचे होते ते हळूहळू साथ्य केले आहे याच उदाहरण म्हणजे नवाब मलिक यांचा जामीन
वास्तविकता शरद पवार आणि विश्वासरहाता या दोन ध्रुवावरच्या गोष्टी आहेत, 😢 सध्यातरी महाराष्ट्र भा. ज. पाने खडीसाखरेच्या सुरीने मन कापून घेतली आहे हेच सत्य 😢
अतिशय सुंदर आणि योग्य परखड विश्लेषण तुम्ही करता म्हणूनच आम्ही मराठी न्यूज सोडून तुमचे फॅन आहोत तसा मी बाळासाहेबांचं कट्टर शिवसैनिक आणि भाजपचा समर्थक गेल्या एक वर्षापासून दिल्लीतील भाजप हाय कमांड महाराष्ट्रात काय करताय हेचं समजत नाही 2019 मधे भाजपच्या हातून सत्ता गेली तेव्हापासून अडीच वर्ष महाराष्ट्र भाजपचे दिग्गज चाणाक्ष हुशार अभ्यासू नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला होता आघाडीच सरकार तीन पक्ष्याची तीन शकले घरात बसून कामकाज पाहणारे मुख्यमंत्री काका पुतण्या चे मनमानी कारभार ठप्प पडलेली विकास कामे भ्रष्टाचार राष्ट्रवादी सोडली तर काँग्रेस शिवसेनेतील नेत्यांची नाराजी सगळं काही आलबेल असताना देवेंद्र फडणवीस यांची धुवांधार बॅटिंग ने सत्ताधारी पक्ष घायाळ झाला होता फडणवीस साहेबांनी आपल्या अभ्यासू वृत्तीचा फायदा घेत ठाकरे पवार काँग्रेस मधील दिग्गज नेत्यांची झोप उडविली होती जन मत देखील देवेंद्र फडणवीस भाजपच्या बाजूने कमालीचा वाढला होता एक नेता आणि एकाच पक्षाच्या हातात सत्ता द्यायची ह्या निर्णयापर्यंत जनता पोचली होती मग खरच सरकार पाडायची गरज होती का महविकास आघाडी सरकारच्या विरोधात जनते मध्ये प्रचंड रोष असताना शिवसेनेतील असंतोषाला साथ देऊन बंडाला प्रोत्साहन देणं योग्य होत का कार्यकाळ संपू पर्यंत वाट पाहून वातावरण सरकारच्या विरोधात निवडणूक लढऊन एक हाती सत्ता मिळवण्याची आयती संधी होती 288 जागा लढून आरामात किमान 130+ जागा जिंकण्याची संधी असताना उलथा पाळट करायची काय गरज होती बर बदला म्हणून हे सगळं केलं केलं अस समजलं तरी लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार महाराष्ट्रा सारख्या श्रीमंत आणि समृद्ध राज्याची जबाबदारी फक्त वीस मंत्र्यांच्या वर सोपवन चुकीचं नाही का बर विचार सारखे होते म्हणून शिंदे साहेब व त्यांच्या मंत्र्यांना सोबत घेतलं तर मग लगेच पूर्ण मंत्रिमंडळ विस्तार करून अडीच वर्ष चांगलं काम लोकाभिमुख कामे करून जनतेचा विश्वास संपादन करून किमान भाजप शिवसेनेच्या 140 जागा जिंकता आल्या असत्या तेही न करता पुन्हा अजित दादांना सोबत घेऊन भ्रष्टाचाराचा दाग महाराष्ट्र भाजपच्या अंगावर पाडून पुन्हा अर्धवट मंत्री मंडळ विस्तार अजित पवारांची दादा गिरी दादांचं अनुभव माहित असताना दादांना अर्थ मंत्री पद देणं योग्य होत का दादा मुख्यमंत्री होणार ह्या चर्चा सतत घडत असतात मग स्वतः कडे मजबूत पक्ष संघटना देवेंद्र फडणवीस यांच्या सारखं हुशार अभ्यासू कुशल प्रशासक संघटक किंव्हा मुख्यमंत्री पद सांभाळू शकतील असे तीन चार नेते असताना दुसऱ्या पक्षातील नेत्यांना मुख्यमंत्री करण्याचा ठेका भाजप विचार सरणीच्या मतदारांनी व कार्यकर्त्यांनी घेतलाय का एवढं सगळं करून मोदी शहाणी काय साध्य केलं गेल्या एक वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाची खिचडी करून देवेंद्र फडणवीस यांच राजकीय खच्चिकरण करण्याचा प्रयत्न भाजपच केंद्रीय नेतृत्व करत आहे का फडणविसांची महत्त्वाकांक्षा आहे की नाही माहीत नाही पण स्वतःचं कर्तत्व सिद्ध करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातच अडकून ठेवण्याचा किंव्हा महाराष्ट्रात दुसरा नेता तयार करून पुढच्या काळात मोदी शहा योगी आदित्यनाथ याना देवेंद्र फडणवीस जड जातील म्हणून गडकरी यांच्या सारखं एखाद् मंत्री पदावर बोळवण करून देवेंद्र फडणवीस यांची राजकीय हत्या करण्याचं प्रयत्न दिल्ली भाजप करतंय का ह्या सर्व विषयावर तुमचा अभ्यास जास्त आहे म्हणून हे सर्व विषय घेऊन तुमचा व्हिडिओ तुमच्या समर्थकांच्या साठी येईल अशी अपेक्षा आहे sir 🙏🙏🙏
कॉंग्रेस समोरून वार करते म्हणून हिंदूंना ते समजते. परंतु भाजप मागून वार करत आहे आणि ते हिंदूंना समजत नाही. जर पुराव्यानिशी दाखवले तर ते सांगतात हे खोटं आहे किंवा हि चाणक्य नीती आहे. शेवटी झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही हि म्हण कालातीत सिध्द होणारी आहे.
भाऊ, आपले विश्लेषण एकदम सटीक असते. भाऊ, एक गोष्ट समजा अजित पवारला सोबत घेऊन शत्रुच्या हत्यार्याला शत्रुला शत्रुला संपवणे हा होय. अजित पवार हा मोदीसमोर भिकार्यासारखा मोदीजी समोर उभा असतो यावरुन ज्याची त्याची अवकात समजते. जयहिंद भाऊ,
In MH BHP, there has very few capable, competent and presentable leader and minister. And as such same is the position with Shinde SS. Except DF, no one has national exposure and acceptance. Leaders of national importance like in the past are now rare in MH.
Bjp leaders know how to deal with global super powers like Chinese,Americans,Israelis,Middle east and you telling me BJP is facing game with local party? wow.
नमस्कार प्रभाकरजी, पुनः एकदा लय भारी व्हिडिओ ! साठ हजार कोटींचा इर्रीगेशन scam, जरंडेश्वर साखर कारखान्याची साडे तीन हजार कोटींची प्रॉपर्टी पासष्ट कोटीला विकत घेणे, covid काळात वित्तमंत्र्यांचा एक कलमी कंत्राट वाटपाचा कार्यक्रम, असा अजित पवार आम्हाला नकोच. 😡😡😡 यावर एक वेगळा व्हिडिओ पाहिजेच दादा !
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण आदरणीय मोदीजी आणि शहा यांनी सुध्दा अगदी विचार पुर्वक आणि देशहितासाठी या राष्ट्रवादीच्या नेत्यांना जवळ घेतले असेल असे निश्चित वाटते. मोदी शहा यांना एक वेळा यांनी फसवले पुन्हा हे लोक मोदी शहा यांना फसवू शकत नाही. पण तुमचे विश्लेषण खूप छान आहे सर धन्यवाद
२०१७ चा फाॅर्म्युला पवार साहेब अजित दादा, भाजप राबवत आहेत फक्त उद्धव ठाकरे यांना भाजप पासून वेगळे करायचं व अहंकारी स्वभावाला धडा शिकविण्यासाठी बाकी काही नाही
*हा खरा जोक आहे* 😀😂😀😂😀😂 १) दादा आपली आमदार संख्या सांगत नाहीत. २) साहेब त्यांना पक्षातून काढून टाकत नाहीत. ३) दादा साहेबांचा फोटो वापरतात. ४) दादांना कोणी गद्दार म्हणत नाही. ५) साहेब समर्थक खोके ओके म्हणत नाहीत. ६) दादा अचानक जाऊन आशीर्वाद घेतात. ७) दादा आमचं बंड नाही म्हणतात. कोणीच कोणाला व्हीप काढत नाहीत. साहेब अजूनही दैवत असतात. ८) पायऱ्यांवर कोणीच दादा विरोधी घोषणा देत नाही. ९) साहेब विरोधकांच्या बैठकीलाही जात नाहीत. १०) अधिवेशनाला ह्यांचे निम्मे आमदार गायब असतात. ११) कसला दंगा नाही.बैठक व्यवस्थेवरून कसली वादावादी नाही. १२) कोर्टबाजी नाही..पक्ष कुणाचा?यावर तक्रारी नाही ! 13)पक्ष सोडून गेलेले शिंदे गद्दार पण तसंच कृत्य करणारे अजित पवार यांची उबाठा सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन करतात. *तरीही पवार समर्थक म्हणतात काय चाललंय हेच आम्हाला कळत नाही*