हि अमृतवाणी ऐकायला मिळण हि सर्व साधारण आमच्या सारख्या लोकांसाठी ., जणु पर्वणी च आहे !. खुपच सुंदर .।आणी ज्यांनी हे पाठवलेल आहे ,त्यांना लाख लाख प्रणाम . । ऐकुन मन आगदी तृप्त होते.।
महाराजांची वाणी मृदू आहे.वाणीवरुनच कळतं की ते किती दयाळू,सज्जन व पापभिरू आहेत ! नम: शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे | स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः || जय जय रघुवीर समर्थ ||