मतदारांनी येत्या विधानसभा निवडणुकीत टरबुजाला घरचा रस्ता दाखविला पाहिजे. 2014 ला आम्ही मतदार भाजपला एक स्वच्छ पक्ष समजत होतो. आज भाजप कुठे आहे ? कोणत्या पायरीवर आहे याचा मतदारांनी विचार करावा.
शाम मानव हे ग्रेट आहेत...तुम्ही , निखिल ,शाम मानव अनेक सविधान प्रेमी यानी सविधान वाचवन्याचा खुप प्रयत्न केला...तुमच्या सारखी निरपेक्ष मंडळी, शरद पवार , उद्धव ठाकरे यांच्या झंझा वाता पुढे बिजीपी ची वाताहत केली...
Ya खोट्या आरोप बाबत राज्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था ,विचारवंत आणि कायदेतज्ज्ञ यांनी एकत्रितपणे विचार करून या प्रकरणा बाबत कार्यवाही केली पाहिजे.अशी प्रवृत्तीचा पूर्ण बीमोड करणे हे सामाजिक स्थास्था करिता आवश्यक आहे.
Te he pan bolale majhya nadi lagala tyala mi sodat nahi Mhanun Uddhav Thakare yancha paksh fodun Paksha sampavala,Aditya Thakarel Sushantchya case made adakavun tyala aat tajakache hote pan tyana jamale nahi, Ajit Pawar yani Shapath gheun Fadanavis Yana fasavale tyamule tyana pan god bolun kaka pasun vegale karun sampavale. Ha Bhamata atishay khota bolato. Maharadhtrachya janatene Yala Nivadnukit sampawala pahije.
@@sandhyapatwardhan6913ते आधी पासून बोलत होते पण मीडिया वाले फक्त बीजेपी ची चाकरी करतात, आता जेव्हा विरोधी पक्ष मजबूत झाला त्यामुळे त्यांना हिम्मत आली, आधीच बोलले असते तर ते ह्या जगात दिसलें नसते आणि त्यांना ह्या मीडिया ने खोटं ठरवून त्रास दिला असता,
जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏💐💐🙏🙏, महाराष्ट्राची जनता जागृत होणे गरजेचे आहे, अशा विनाशक, विघातक कृत्य करणाऱ्या विभुतींना जनतेने हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही...
योग्य ती कारवाई केली पाहिजे नाहीतर जनता त्यांना जागा दाखविल खूप गंभीर बाब आहे ते पाहणे आवश्यक आहे लोक आपल्या या विषयात कोण जबाबदार असतील त्यांना जागा दाखवा
देवेंद्र राजांच्या काळतील अनाजीपन्त आहेत, जेवढ्या कुरघोडी करील तेवढा पक्ष सापुष्टात येईल, मोदी साहेबांनी या माणसाची पक्षांतून हकलपट्टी करावी व पक्षाची सर्व धुरा गडकरी साहेबiकडे द्यावी
देसाई साहेब जय महाराष्ट्र 🙏, आपण नेहमी अचूक विश्लेषण करून जन जागृती करतात लोक देवेद्र फडणवीस याना ओळखू लागले आहेत आता त्याना लोक मतदान रुपी उत्तर देतील
हे राज्य सुसंस्कृत होते पण या अण्णाजी पंताच्या प्रवृत्तीचे असलेली नेतेमंडळीनी या राज्याची वाताहात केली आहे तर सर्वसामान्य नागरिकांनी मतदान करताना अवश्य विचार करा सर्व जनतेने एक मागणी करावी या सर्व राजकीय नेत्यांच्या नार्को चाचणी करावी
जनता अक्षरशः संतापलेली आहे. यावर एकच उपाय, महविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष्यांनी आपले इगो बाजूला ठेवून केवळ सत्ताधारी पक्षाचा पराभव हेच उद्दीष्ट ठेवावे,म्हणजे नंतर तुम्हाला त्यांच्या चौकश्या करता येतील.
हा टरबूज या मध्ये फार ferfect आहेंत. याला केंद्रा तल्या टरबूजची साथ आहे या दोन्ही टरबूजच यावर फार डोकं आहे हेच ते काम करतात या टरबूजन महाराष्ट्राची वाट लावली आहे. हा फार चतुर व घमंडी माजका आहे
फडणवीस हे महाराष्ट्रा ला लागलेली विषा सारखी लागण आहे .हे सर्व महाराष्ट्रातील लोकाना माहित आहे .अनाजी पंताची वंशावळ आजपण महाराष्ट्र मध्येच आहे हे 100 % खर आहे .