संविधानाने धनगरांना आरक्षण दिलेले आहे फक्त र चा ड झालेला आहे जर र चा ड झालेला नसता तर धनगड असायला हवा होता पण धनगड या देशातच काय जगात सुद्धा कोठेही नाहीत जे आहेत ते धनगर आहेत याआधारे आपणाला हे समते कि र चा ड झालेला आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर धनगर जमाती ला आरक्षण द्यावे