सद्गुरू माताजी खूप दयाळू आहे तुम्ही दासवरती कॄपा करा,दासच्या हाताने काही विपरीत बुद्धी न येवो आणि दास तुमच्या चरणाशी नतमस्तक होऊन धुळ खात राहो, दासवरती तुमचे पहिले ॠॄण आहेत आणखी काही नवीन मागणार नाही, फक्त सर्व भोळी भाबडी जनता तुमच्या चरणाशी जुडून ठेवा, सेवा, सत्संग,सिमरण हे सदोदित लाभू द्या आणि सर्व एकमेकांना समजून घेत.प्रेम आपुलकीने स्वागत करुन जिवापाड प्रेम करु द्या.सर्वांना तण,मन,धन हे निरोगी व सुंदर विचार व्हावे हिच एक ईश्वरचरणी अरदास प्रार्थना करतो आहे ❤️🙏 मालीक धन निरंकार जी 🙏 संतजन हो प्रेमाने बोलू या धन निरंकार जी 🙏