दया क्षमा शांती तेथे देवाची असती हेच खर गनित आहे माऊली गुरू व गुरू बंधू नां राम कृष्ण हरी तुम्हाला तुमच्या परीवाराला कोटी कोटी शुभेच्छा व अभिनंदन जय जिजाऊ
सुंदर गोड आवाज ,चारही छान...पण संतांच्या अभंग रचनेत प्रत्येक अक्षराला महत्त्व आहे आपन त्यात काहीही बदल करायचा नाही अगदी मिटर मध्ये बसत नसेल तरीही.......ही थोरांची शिकवण आहे.तुम्ही अक्षरच नाही तर शब्दही बदलले आहेत जरा गाथा वाचा व मग म्हना..........