हे विश्लेषण जो पर्यन्त मनोज दादा याचा फायदा महा विकास आघाडी याला होत होता तेव्हा पर्यन्त खुश होते, आता मनोज दादा उमेदवार देणार बोलल्यावर यांना जळजळ होत आहे
सर कोणीही आईच्या पोटातून शिकून येत नाही.अनुभवाने माणूस शहाणा होत असतो .आपलं विश्लेषणातून असे वाटते की मराठ्यामध्ये फूट नाही.पण आपण फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे असे वाटते.
पत्रकार वाटत नाहीत तुम्ही...आंदोलनाशी काही देणं घेणं नाही तुम्हाला ...फक्त आंदोलनाचा फायदा महाविकास आघाडी ला झाला पाहिजे असे वाटत आहे तुम्हाला...जरांगे नी उमेदवार दिल्याने तुम्हाला झालेले दुःख समजू शकतो आम्ही...😂😂
आत्ता पर्यंत तु काय बोलत होता आता काय बोलतो तुझ्या सारखे कीतीही आले गेले काही फरक पडणार नाही राहीले भाजप वाले त्यांना पन माहीत आहे ईतर राज्यातील लोक वेगळे महाराष्ट्र वेगळा आहे लक्षात ठेवा
😂 जरांगे पाटील यांचा डाव बघून bjp ची बत्ती गुल तुम्हीच आव्हान देत होतात निवडणूक लढवून दाखवा, चांगले पाटील म्हणत होते मला राजकारणात ओढू नका म्हणून, पण तुम्हांला वाटले होते त्याचा bjp ला फायदा होईल पण पाटलाचा डाव हार्दिक साधा नसतो आता सुपडा साफ
राजू पाटील, २-३ शक्यता आहेत. १) शेतकरी चळवळीचे नेते शरद जोशी राजकारणात आले आणि पुढे शेतकरी संघटनेची शकले झाली असे होईल असे आपणास वाटते का? २) तुम्ही म्हणता महायुतीला फायदा होईल तर मग मराठ्यांनी लोकसभेप्रमाणे आताही महायुतीचा पाडाव हेच ध्येय ठेवावे का? ३) समजा जरांगे पाटलांनी ५०-६० उमेदवार उभे केले आणि इतरांना पाठिंबा दिला तर सत्ता मिळण्याची शक्यता आम्हाला वाटते. राजकीय तडजोड करायचीच झाली तर महायुतीच्या विरोधकांशी करता येईल. कृपया याबाबत विडिओ बनवा.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण लढा 13 महीने लढला पण, देवेंद्र फडणवीस यांनी सगळे आंदोलन चिलर समजून मराठा समाजाला आरक्षण लागू न करता, आरक्षण न मागणाऱ्या 15 जाती ओबीसी मध्ये घालून मराठा समाजाला खिजवल आहे, मराठा समाज गप्प बसणारा समाज नाही , याचे परीणाम लोकशाही मार्गाने देवेंद्र फडणवीस यांचा पराभव करणे हे मराठा समाजाचे पहिले लक्ष केंद्रित केले आहे!
फायदा कुणाला होणार ते होऊ देत ...मराठा मत माराठ्यांसाठी म्हणून ... जारांगे पाटील सांगतील त्याला आम्ही मत देऊ ....महा विकास आघाडी वाले पण आरक्षणासाठी अनुकूल नाहीत ..
राजू भाऊ तुमच्या वयाचा आदर आहे शरद पवारांनीच आमची सगळ्यात जास्त ठोकली आहे आणि फडणवीस याने आम्हाला सर्वात जास्त दिले आहे तो चष्मा काढून नंबर द्या योग्य डिबेट करायला मी तयार आहे
This is right entry manojbhau so this is first innings so wait. And watch is solutions attempts not paper all clear but mostly pass is our strengths is is satsfications all not more thanks all janta and citizen
तुमचे विश्लेषण चुकीचे आहे मराठा - मुस्लिम - दलित मिळून करेक्ट कार्यक्रम करतील. तुम्ही आयुष्यात कधी सामाजिक आंदोलन केले आहे काय? तुम्हाला त्याचा अनुभव दिसत नाही